शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

दुर्लक्षामुळे हिंगोलीत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:58 IST

शहरातील हिलटॉप कॉलनी येथील पाण्याच्या टाकीतून ११ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास हजारो लिटर पाणी वाया जात होते. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे दरवेळेस अशाप्रकारे पाण्याचा अपव्यय होतो. यापूर्वीही असाच प्रकार घडला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील हिलटॉप कॉलनी येथील पाण्याच्या टाकीतून ११ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास हजारो लिटर पाणी वाया जात होते. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे दरवेळेस अशाप्रकारे पाण्याचा अपव्यय होतो. यापूर्वीही असाच प्रकार घडला होता.सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. पाण्यावाचून जीव कासावीस होत आहे. ग्रामीण भागातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याच्या शोधार्थ ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. तर हिंगोली नगर परीषद प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे असा पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे. हिंगोली शहरास सध्या उन्ह्यामध्ये दर आठड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय पाणी बचतीचा संदेशही दिला जात आहे. परंतु ऐन उन्हाळ्यात पाण्याचा असा अपव्यय होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.माहिती मिळताच कर्मचारी हजर - हिंगोली शहरातील हिलटॉप कॉलनी येथील शहराला पाणीपुरवठा करणाºया टाकीतून पाणी वाया जात असल्याची माहिती नगर परिषदेच्या संबंधित विभागातील कर्मचाºयांना मिळाली. त्यानंतर काही वेळातच कर्मचाºयांनी धाव घेतली व पाण्याचा कॉक बंद करण्यात आला.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी