शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

तूर नोंदणी करणारी यंत्रणा ‘नॉटरिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:21 IST

मागील वर्षी नाफेडने व न तर खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून थांबत थांबत खरेदी केली होती. तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्या खरेदीचे देयकेही विलंबाने मिळाले होते. यावर्षी तर यंत्रणाच ‘नॉटरिचेबल’ असल्याने शेतक-यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील वर्षी नाफेडने व न तर खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून थांबत थांबत खरेदी केली होती. तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्या खरेदीचे देयकेही विलंबाने मिळाले होते. यावर्षी तर यंत्रणाच ‘नॉटरिचेबल’ असल्याने शेतक-यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मागील वर्षी तुरीची खरेदी कमी अन् गोंधळच जास्त झाला होता. तूर विक्रीस घेऊन येणाºया शेतकºयांना सात ते आठ दिवस मुक्काम ठोकण्याची वेळ आली होती. अशाही परिस्थिती शेतकºयांने तूर विक्री करुन त्यांचे चुकारे घेण्यासाठी खेटे करण्याची वेळ आली होती. हिंगोली येथील केंद्रावर तुरीची आवक लक्षात घेता जिल्ह्यात खरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात आली. या ठिकाणी तूर नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली असली तरीही त्या- त्या ठिकाणच्या यंत्रणेसह वरिष्ट कार्यालयातील यंत्रणा देखील नॉट रिचेबल असल्याने नोंदणी करण्याचा प्रश्न शेतकºयांसमोर गंभीर बनला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकरी ४ ते साडेचार हजार रुपये माती मोल दारांने विक्री करीत आहेत. केंद्रामध्ये नोंदणी करण्यासाठी चांगलीच वानवा होत असल्याने शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत. विशेष म्हणजे खरेदी केंद्रावर खरेदी कमी अन् गोंधळच जास्त होत असल्याने मोजक्याच शेतकºयांचे नोंदणीसाठी पाऊल वळत आहेत. हिंगोली येथील कृउबामध्ये जवळपास १ हजार ते १२०० पर्यंत तूर विक्री करण्यासाठी नोंदणी झाल्याची माहिती आहे. मागील वर्षी तर खरेदी करताना झालेल्या गोंधळामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांनी खाजगी बाजारात तुरीची विक्री केली होती. निदान ती या वर्षी तरी टळणे अपेक्षीत आहे.खळबळ : नेहमीच दिली जात आहेत कारणेजिल्ह्यातील शेतकºयांची शेती माल विक्रीसाठी करण्यासाठी होणारी गैरसोय दुर व्हावी म्हणून पाच केंद्र सुरु केले आहेत. परंतू तेथे असा एखांदाच दिवस असेल की त्या दिवशी शांतेत खरेदी झाली. त्यामुळे शेतकरी शेती मालाच्या विक्रीसाठी गोंधळून जात आहेत. आता तूरही संपण्याच्या आकारात आली असूनखरेदी केंद्र सुरु होणार तरी कधी आहेत. असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. तसेच संंबंधित विभागाकडे नोंदणी झाल्याची माहिती विचारल्यास नेहमीच वेग- वेगळी कारणे दिली जात आहेत. त्यामुळे नोंदणीसाठी प्रतिसाद कसा आहे हे सांगणे कठीण आहे.शेती मालाच्या विक्रीसाठी नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली असली तरीही, नियोजनाचा अभाव असल्याने नोंदणीसाठी शेतकºयांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.