शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
2
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
3
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
4
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
7
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
8
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
9
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
10
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
11
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
12
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
13
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
14
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
15
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
16
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
17
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
18
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
19
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
20
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
Daily Top 2Weekly Top 5

तूर नोंदणी करणारी यंत्रणा ‘नॉटरिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:21 IST

मागील वर्षी नाफेडने व न तर खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून थांबत थांबत खरेदी केली होती. तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्या खरेदीचे देयकेही विलंबाने मिळाले होते. यावर्षी तर यंत्रणाच ‘नॉटरिचेबल’ असल्याने शेतक-यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील वर्षी नाफेडने व न तर खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून थांबत थांबत खरेदी केली होती. तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्या खरेदीचे देयकेही विलंबाने मिळाले होते. यावर्षी तर यंत्रणाच ‘नॉटरिचेबल’ असल्याने शेतक-यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मागील वर्षी तुरीची खरेदी कमी अन् गोंधळच जास्त झाला होता. तूर विक्रीस घेऊन येणाºया शेतकºयांना सात ते आठ दिवस मुक्काम ठोकण्याची वेळ आली होती. अशाही परिस्थिती शेतकºयांने तूर विक्री करुन त्यांचे चुकारे घेण्यासाठी खेटे करण्याची वेळ आली होती. हिंगोली येथील केंद्रावर तुरीची आवक लक्षात घेता जिल्ह्यात खरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात आली. या ठिकाणी तूर नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली असली तरीही त्या- त्या ठिकाणच्या यंत्रणेसह वरिष्ट कार्यालयातील यंत्रणा देखील नॉट रिचेबल असल्याने नोंदणी करण्याचा प्रश्न शेतकºयांसमोर गंभीर बनला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकरी ४ ते साडेचार हजार रुपये माती मोल दारांने विक्री करीत आहेत. केंद्रामध्ये नोंदणी करण्यासाठी चांगलीच वानवा होत असल्याने शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत. विशेष म्हणजे खरेदी केंद्रावर खरेदी कमी अन् गोंधळच जास्त होत असल्याने मोजक्याच शेतकºयांचे नोंदणीसाठी पाऊल वळत आहेत. हिंगोली येथील कृउबामध्ये जवळपास १ हजार ते १२०० पर्यंत तूर विक्री करण्यासाठी नोंदणी झाल्याची माहिती आहे. मागील वर्षी तर खरेदी करताना झालेल्या गोंधळामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांनी खाजगी बाजारात तुरीची विक्री केली होती. निदान ती या वर्षी तरी टळणे अपेक्षीत आहे.खळबळ : नेहमीच दिली जात आहेत कारणेजिल्ह्यातील शेतकºयांची शेती माल विक्रीसाठी करण्यासाठी होणारी गैरसोय दुर व्हावी म्हणून पाच केंद्र सुरु केले आहेत. परंतू तेथे असा एखांदाच दिवस असेल की त्या दिवशी शांतेत खरेदी झाली. त्यामुळे शेतकरी शेती मालाच्या विक्रीसाठी गोंधळून जात आहेत. आता तूरही संपण्याच्या आकारात आली असूनखरेदी केंद्र सुरु होणार तरी कधी आहेत. असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. तसेच संंबंधित विभागाकडे नोंदणी झाल्याची माहिती विचारल्यास नेहमीच वेग- वेगळी कारणे दिली जात आहेत. त्यामुळे नोंदणीसाठी प्रतिसाद कसा आहे हे सांगणे कठीण आहे.शेती मालाच्या विक्रीसाठी नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली असली तरीही, नियोजनाचा अभाव असल्याने नोंदणीसाठी शेतकºयांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.