शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:21 IST

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रत्येक वर्गात असंतोष खदखदत असून, त्याला मतपेटीत रूपांतरित करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रत्येक वर्गात असंतोष खदखदत असून, त्याला मतपेटीत रूपांतरित करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी केले.काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात जनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, झाँशीची राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केले. या बैठकीस जिल्हा पक्ष निरीक्षक दादासाहेब मुंडे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जकी कुरेशी, सुरेशअप्पा सराफ, विनायक देशमुख, शंकरराव कºहाळे, बापुराव बांगर, धनंजय पाटील, मधु जामठीकर, रमेश जाधव, डॉ.क्यातमवार, शेख नेहाल आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना खा.राजीव सातव पुढे म्हणाले की, देशभरात भाजपा सरकार विरोधात जनमत संघटित होत असल्याने दिवसेंदिवस काँग्रेसचे पाठबळ वाढत आहे. या काळात काँग्रेस पदाधिकाºयांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, आगामी काळात दुष्काळात जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असेही सातव म्हणाले. सूत्रसंचालन गोरख पानपट्टे यांनी केले.कामाला लागा -मुंडेलोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाºयांनी, कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे. जिल्ह्यात प्रत्येक पदाधिकाºयांनी आपले लक्ष बुथभोवती केंद्रित करून बुथवर पक्षाचे मताधिक्य कसे वाढेल, यासाठी मोर्चेबांधणी करावी, असे आवाहन हिंगोली जिल्हा पक्ष निरीक्षक दादासाहेब मुंडे यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस