शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

मागणी केली ९० हजार ५२ टनाची; मिळाले ७३ हजार १०५ टन खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

जिल्ह्यात १ एप्रिलपासून ५४ हजार ४३२.७ टन खताचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात आला आहे. ३१ मार्चअखेर जिल्ह्यात ३० ...

जिल्ह्यात १ एप्रिलपासून ५४ हजार ४३२.७ टन खताचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात आला आहे. ३१ मार्चअखेर जिल्ह्यात ३० हजार १३७.१९ टन रासायनिक खत शिल्लक होते. अशा प्रकारे एकूण ८४,५६९.८९ मेट्रिक टन खरीप हंगामासाठी खतसाठा उपलब्ध झाला. यापैकी ५३ हजार ८६३.८ टन रासायनिक खताची विक्री झाली आहे. आजमितीस ३० हजार ७०६.११ टन खत शिल्लक राहिले आहे.

जिल्ह्यातील खताची गरज लक्षात घेता पुरेशा प्रमाणात खतसाठा जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. युरिया, डीएपी खताची गरज लक्षात घेता कृषी आयुक्तालयाकडे व जिल्हास्तरावर रासायनिक खताचे नियोजन करण्यात येत आहे.

- नीलेश कानवडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली

जूनअखेर मिळालेले रासायनिक खत (टनामध्ये)

युरिया ८३४३

डीएपी ८३२८

एमओपी २७०८

एसएसपी ६०३९

एनपीके ११६२०

३१ मार्चअखेर शिल्लक खत

युरिया ७५१६.६९

डीएपी २९१९.५

एमओपी १४७२.४५

एसएसपी ६८०९.४

एनपीके ११,४१९.१५

आतापर्यंत विक्री झालेला

युरिया ११,७०७.५

डीएपी ६५०१.४७५

एमओपी ३३५३.७५

एसएसपी ९७८१.८७५

एनपीके २२,५१९.१९

आजमितीस शिल्लक रासायनिक खत

एकूण ८४,५६९.८९

विक्री ५३,८६३.८

शिल्लक ३०,७०६.११