शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

अजनी-मुंबई रेल्वे फेऱ्या वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:46 IST

अजनीहून हिंगोलीमार्गे मुंबईला जाणारी रेल्वे आठवड्यातून एकच दिवस असून याचाही वेळ व्यवस्थित नसल्याने जनतेची कामे व्यवस्थित होत नसल्यामुळे या गाडीच्या फेºया वाढविण्याची मागणी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अजनीहून हिंगोलीमार्गे मुंबईला जाणारी रेल्वे आठवड्यातून एकच दिवस असून याचाही वेळ व्यवस्थित नसल्याने जनतेची कामे व्यवस्थित होत नसल्यामुळे या गाडीच्या फेºया वाढविण्याची मागणी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे.अजनी- मुंबई ही गाडी आठवड्यातून एकाच दिवस असून तीही शनिवारी दुपारी २ वाजता मुंबई येथील कुर्ला टर्मिनल येथे पोहोचते. या गाडीने जाणाºया प्रवाशांची मुंबई येथे या वेळेनुसार कोणतेच कामे व्यवस्थित होत नसल्याने ही गाडी आठवड्यातून चार वेळा सोडून ती सकाळी लवकर मुंबई येथे पोहचावी अशी मागणी केली. आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली.यावर रेल्वेमंत्र्यांनी या मागणीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. असे झाल्यास हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील जनतेस मुंबई, औरंगाबाद येथे जाण्यास सोयीस्कर होणार आहे. काही दिवसांपासून भाजप सरचिटणीस गोवर्धन विरकुंवर हे आ.मुटकुळे यांच्याकडे या रेल्वेफेºयांसाठी प्रयत्न करीत होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीrailwayरेल्वे