शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

कोरोना आजारामुळे प्रवासी संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

कळमनुरी : कोरोना महामारीचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे केवळ शहरी भागासाठीच बसेस सोडण्यात येत आहेत. परिणामी प्रवासी संख्येत ...

कळमनुरी : कोरोना महामारीचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे केवळ शहरी भागासाठीच बसेस सोडण्यात येत आहेत. परिणामी प्रवासी संख्येत घट झाल्याचे पहावयास मिळत आहे.

गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरी भागासाठी ९८ बसफेऱ्या होत आहेत.

सदरील बसफेऱ्यांतून दररोज सव्वादोन लाखांच्या जवळपास उत्पन्न होत आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना पूर्णत: कमी झाल्यास ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू होतील, असे आगारप्रमुखांनी सांगितले.

परराज्यांतून किंवा परजिल्ह्यांतून बसेस आल्या तर प्रत्येक प्रवाशांची अँटिजेन तपासणी करण्यात येत आहे. यासाठी बसस्थानकात आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, पथक प्रवाशांची तपासणी करून घेत आहे. प्रवासी मिळत नसल्यामुळे बसेस रिकाम्या धावत आहेत. परिणामी उत्पन्नावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे.

प्रवासी मिळाल्यास बसेस सुरू करू

सद्य:स्थितीत शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थीही घरीच आहेत. पूर्वीसारखी प्रवाशांची संख्या दिसत नाही. काही लोक खासगी वाहनांचा उपयोग करून प्रवास करत आहेत. प्रवासी संख्या वाढली तर ग्रामीण व इतर भागातील एसटी बसेस सुरू करण्यात येतील.

- शेख फेरोज, स्थानकप्रमुख, कळमनुरी