शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

coronavirus : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा आठ रूग्णांची भर, एकूण रूग्णसंख्या २४८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:38 IST

हिंगोली जिल्ह्यात  कोरोनाची एकूण रूग्णसंख्या २४८ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २२३ रूग्ण बरे झाले असून २५ रूग्णांवर उपचार सरू आहेत.

हिंगोली : सोमवारी रात्री उशिराने प्राप्त झालेल्या अहवालानुसार ८ नवीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वसमत आणि कळमनुरी येथील बाधितांचा यात समावेश आहे.

क्वॉरंटाईन सेंटर वसमत अंतर्गत चंदगव्हाण गावातील एका ३८ वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदरील व्यक्ती ही औरंगाबाद शहरामधून गावात परतली आहे. क्वॉरंटाईन सेंटर कळमनुरी अंतर्गत ७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ५ व्यक्ती कवडा गावातील असून सर्व पुरूष आहेत. हे सर्वजन मुंबई येथून गावाकडे परतले आहेत. तर २ जण गुंडलवाडी गावातील रहिवासी असून दोघेही किशोरवयीन मुले आहेत. या मुलांचा परिवार ठाणे येथून गावी परतला असून हे सर्वजण  आल्यापासून क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भरती आहेत. 

त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात  कोरोनाची एकूण रूग्णसंख्या २४८ वर पोहचली आहे. त्यापैकी २२३ रूग्ण बरे झाले असून २५ रूग्णांवर उपचार सरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली