शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

वाढते ऊन लक्षात घेता जनावरांची काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST

हिंगोली: जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून ऊन वाढू लागले आहे. त्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या जनावरांना त्रास होऊ लागला ...

हिंगोली: जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून ऊन वाढू लागले आहे. त्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या जनावरांना त्रास होऊ लागला आहे. उन्हापासून जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केले आहे.

जनावरे ज्या ठिकाणी बांधली जातात. त्या पत्र्याच्या खोलीवर तुराट्या किंवा गवत टाकावे. ज्यामुळे पत्रे तापणार नाहीत. वाढत्या उन्हाचा जनावरांना त्रास होतो. जनावरांना चारा टाकतेवेळेस तो व्यवस्थित पहावा. कारण कधी-कधी साप या चारामध्ये दडू बसलेला असतो. दडून बसलेला साप जनावरांना दंश करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दुसरीकडे जिल्ह्यात काही ठिकाणी हळदीची काढणी करणे सुरु आहे. हळद उकडणे, वाळविणे, पॉलीश करणे आदी कामे शेतकरी जोमाने करीत आहेत. बहुतांश ठिकाणी हळद बाजारपेठेतही आणली गेली आहे. पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता फुल शेतीला ताण बसणार नाही, याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळी पिकांमध्ये लागवड केलेल्या चारा पिकांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.