शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

हिंगोलीत नगरपालिकेतर्फे स्वच्छतेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:55 IST

नगरपालिकेच्या वतीने हिंगोली शहरातील अग्रसेन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगरपालिकेच्या वतीने हिंगोली शहरातील अग्रसेन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात आला.केंद्र शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने जिल्हाभर प्रशासनाने नियोजन केले आहे. यासाठी शहरी भागात नगरपालिका तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी नियोजन करायचे आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी एका अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. हिंगोली नगरपालिकेनेही आज शहरात हा उपक्रम राबविला. अग्रसेन महाराजांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्याची साफसफाई करण्यात आली. काही ठिकाणी रस्त्यालगतची झुडपेही काढली. या भागात काही दुकानदार व विक्रेत्यांनी टाकलेला कचरा त्यांना स्वत: साफ करायला लावला. विशेष म्हणजे काहींनी पालिकेची सफाई मोहीम पाहून तेथे कचरा आणून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र अशांना कचरा ट्रॅक्टरपर्यंत नेवून टाकायला लावण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी रामदास पाटील, बाळू बांगर, महिला बचत गटाच्या सदस्या, नगरपालिका कर्मचाºयांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानHingoliहिंगोली