शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी खबरदारी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे ओढे, नाले, नदीला पूर येत ...

हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे ओढे, नाले, नदीला पूर येत आहे. पुरामुळे जिवीत हानीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पूरस्थितीत खबरदारी घ्यावी, तसेच काही मदत लागल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले आहे.

जिल्ह्यात शनिवारी पुराच्या पाण्यामुळे तीन जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुराच्या पाण्यापासून दूर राहून आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, पुराच्या पाण्यातून ये-जा करू नये, तसेच पुराच्या पाण्यातून वाहने नेऊ नयेत. नदी, नाले, ओढे यांच्या काठावर राहणाऱ्या ग्रामस्थांनी सतर्क रहावे, नदी, ओढ्याच्या काठावर पीक, पशूधन असतील तर त्यांना तत्काळ उंच ठिकाणी हलवावे, धबधब्याच्या ठिकाणी आपण किंवा पाल्यांना जाण्यापासून प्रतिबंध करावा, घरातील विद्युत वायर कट झालेले नाहीत ना याची खात्री करावी, गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ जवळील पोलीस ठाण्याशी किंवा हिंगोली येथील पोलीस नियंत्रण कक्षातील ८६६९९००६७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले आहे.