शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

औंढा रोडवरील दोन्ही गतीरोधक बनले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:19 IST

कयाधू नदी पुलावरुन हिंगोली शहरात येतेवेळेस काही वाहचालक वेगाने चालवित असल्यामुळे या ठिकाणी दोन गतिरोधक उभारण्यात आले आहेत. परंतु, ...

कयाधू नदी पुलावरुन हिंगोली शहरात येतेवेळेस काही वाहचालक वेगाने चालवित असल्यामुळे या ठिकाणी दोन गतिरोधक उभारण्यात आले आहेत. परंतु, हे दोन्ही गतिरोधक सद्य:स्थितीत निमुळते झाले आहे. बुधवारी पडलेल्या पावसामुळे दोन्ही गतिरोधकांच्या बाजूला पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना शहरात येतेवेळेस चांगलीच कसरत करावी लागत आहे. पाण्याचे डबके साचलेले असतानाही दुचाकीस्वार मात्र अपघाताची भीती न बाळगता गतीरोधकाला सोडून पाण्यातून मार्ग काढताना पहायला मिळत आहेत.

मुरुम टाकण्याची मागणी

कयाधू नदी पुलावरुन शहरात येतेवेळेस टाकलेले गतिरोधक सद्य:स्थितीत निमुळते झाले आहेत. गतिरोधकांच्या दोन्ही बाजूला थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी साचत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संंबंधित विभागाने याची दखल घेऊन दोन्ही खड्ड्यात मुरुम टाकावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

फोटो २