शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

सलग तीन दिवसात तीन तरुणांच्या आत्महत्यांमुळे बोराळा गाव सुन्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 14:03 IST

suicides of three youths in three days in a row in Hingoli District सलग तीन दिवस घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी ग्रामस्थ पार हादरून गेले.

ठळक मुद्देग्रामस्थ हादरले, शब्दही फुटेनात !आर्थिक विवंचना सोसवली नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल

कौठा (जि.हिंगोली)  : रविवारी आत्महत्या केलेला राजू रोज मजुरीवर जायचा. घरचे दोन एकर शेत. यंदाही सोयाबीन पेरले. परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. वडील बाबूराव व आई सीताबाई यांच्यासह रोज मजुरी करून राजू शेती सांभाळायचा. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. मात्र नापिकी व गरिबी पिच्छा सोडत नसल्याची खंत त्याला सतावत होती. त्यामुळे त्याने मृत्यूला कवटाळले.  सलग तीन दिवस तीन आत्महत्यांच्या घटनांमुळे छोटेसे बोराळा गाव सुन्न झाले आहे.

गावात सध्या याच एका विषयावर चर्चा सुरु आहे. याबाबत बोराळा गावचे सरपंच भीमराव जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, सोयाबीन हातचे गेले. कर्जमाफीचा लाभ नाही. यात अनेक शेतकरी नाराज आहेत. मात्र त्यामुळे परिस्थितीसमोर हार मानून कसे चालणार? आर्थिक मदत करणे शक्य नसले तरीही लोकांमध्ये नवी उमेद जागविण्यासाठी जनजागृती करणार आहोत. यासाठी जिल्हा प्रशासनाने काही मदत केली तर अधिक बरे होईल, असे ते म्हणाले. 

ग्रामस्थ हादरले, शब्दही फुटेनात !सलग तीन दिवस घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी ग्रामस्थ पार हादरून गेले. ४00 ते ५00 उंबऱ्यांचे हे गाव यंदा सुरुवातीपासून अतिवृष्टी, दुबार, तिबार पेरणीने हैराण आहे. प्रभाकर जाधव, राजू गंगातिरे यांना आर्थिक विवंचना सोसवली नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सुरुवातीला तर या एकाही प्रकरणाबाबत कुणी बोलायला तयार नव्हते.

प्रभाकरलाही नापिकीचा फटकाप्रभाकर जाधव हाही पंचफुला व घनश्याम यांचा एकुलता एक मुलगा. पत्नी कविता व ६ आणि ४ वर्षांच्या दोन चिमुकल्यांना उघड्यावर टाकून त्याने जीवन संपविले. त्याच्या नावे ५४ आर. तर कुटुंबाकडे एकूण दोन हेक्टर जमीन आहे. शेतातील सोयाबीन व कापूस अतिपावसामुळे हातचे गेल्याने प्रभाकर चिंताग्रस्त होता.

टॅग्स :Suicideआत्महत्याHingoliहिंगोलीFarmerशेतकरी