शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्जमाफीचे लाभार्थी गेले ६१ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:13 IST

कर्जमाफीतील विविध निकषात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता ६१ हजार ४७४ झाली असून २३६ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर प्रत्यक्षात ५६ हजार ५९४ शेतक-यांच्या खात्यावर २१६ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफीतील विविध निकषात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता ६१ हजार ४७४ झाली असून २३६ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर प्रत्यक्षात ५६ हजार ५९४ शेतकºयांच्या खात्यावर २१६ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या ४१ हजार २७२ लाभार्थ्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आली आहेत. तर कर्जमाफीची रक्कम २00.७५ कोटी आहे. मात्र यापैकी ३८ हजार ८६६ लाभार्थ्यांच्या खात्यावर १९२.७२ कोटी जमा झाले. याशिवाय दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले व उर्वरित कर्ज भरून कर्जमाफीचा लाभ घेण्यास इच्छुक १९८३ खातेदार आहेत. अशा शेतकºयांना १२.९१ कोटी रुपयांचा लाभ मिळू शकतो. मात्र यापैकी १४२ खातेदारांनीच उर्वरित रक्कम भरल्याने त्यांना १.६६ कोटींचा लाभ मिळाला आहे.तर जे नियमित खातेदार आहेत, अशांनाही प्रोत्साहन म्हणून कमाल २५ हजार तर किमान १५ हजार रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार होता. यासाठी ग्रीन लिस्टमध्ये १८ हजार २१९ जण होते. त्यांना २२.६३ कोटींचा लाभ मिळणे अपेक्षित होते. मात्र यापैकी १७ हजार ५८६ खातेदारांच्या खात्यावर २१.६८ कोटी रुपये जमा झाले आहेत.याशिवाय आणखी काही नावे तालुका समितीकडून शिफारसीसाठी पाठविली जाण्याची शक्यता आहे. या याद्या अंतिम झाल्यानंतर कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. मात्र तत्पूर्वी रेडलिस्ट तपासणी होईल. या रेडलिस्टमधील तपासलेली नावे पुन्हा तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे पाठवून ग्रीनलिस्टमध्ये येणे शक्य आहे काय, याची चाचपणी केली जाणार आहे. ते ही यादी आॅडिटरकडून तपासून घेतील. त्यानंतर ते पुन्हा तालुका समितीकडे पाठविणार आहेत. २४ मे रोजी रेड लिस्ट तपासणीबाबत कार्यशाळा होणार आहे. यात नेमकी कशी तपासणी करायची, याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार