शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वाढत्या तापमानाने केळी उत्पादक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:55 IST

पाण्याची तीव्रटंचाई आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दांडेगाव शिवारातील केळीच्या बागा होरपळून जाण्यास सुरूवात झाली असून या भागातील केळी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर बारमाही बागायती पिके घेतली जातात.यामध्ये प्रामुख्याने हळद व केळी हे प्रमुख पीक आहे

हिंगोली : पाण्याची तीव्रटंचाई आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दांडेगाव शिवारातील केळीच्या बागा होरपळून जाण्यास सुरूवात झाली असून या भागातील केळी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. 

जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर बारमाही बागायती पिके घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने हळद व केळी हे प्रमुख पीक असून जवळपास सर्वच ठिकाणी सध्या हळद काढणी अंतीम टप्प्यात आहे. मात्र केळीचे पीक सध्यातरी वाढत्या तापमानामुळे होरपळून जात आहे. पावसाळ्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. तर सध्या तापमानाचा पारा ४० अंशा सेल्सिअस पेक्षा जास्त असल्याने लहान, मोठ्या व विशेषत: वाणगी होत असलेल्या उभ्या केळीबागा करपण्यास सुरूवात झाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही परिस्थिती आहे, तर एप्रिल व मे हे दोन कडक उन्हाच्या महिन्यांचा विचार करूनच शेतकरी धास्तावत आहेत. 

केळी लागवडीवेळी लागणारी रोपे, कंद विकत घेण्यापासून ते आजपर्यंत संगोपन करण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च शेतकऱ्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे या बागांचे संगोपन करण्यासाठी शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकाला जपले आहे. परंतु, आता वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळून जात असतांनाचे पाहून तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. दरम्यान, मागील महिन्यापासून भूजलपातळी विलक्षण घट झाली आहे. त्यातच उन्हाची तीव्रता देखील वाढत असल्याने जूनपर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या बागा हाती लागतील का? हे सांगणे सध्या तरी कठिणच दिसत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीTemperatureतापमानHingoliहिंगोलीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र