शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नादुरुस्त वीजमीटर मिळणार बदलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:22 IST

वीज ग्राहकांना नादुरूस्त मीटरमुळे (फॉल्टी) त्रास सहन करावा लागत आहे. मीटरची वेळेत व अचूक रीडिंग घेतली जात नाही. त्यामुळे असे नादुरूस्त मीटर बदलून देण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नादुरूस्त वीजमीटर बदलून द्यावेत, असा नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वीज ग्राहकांना नादुरूस्त मीटरमुळे (फॉल्टी) त्रास सहन करावा लागत आहे. मीटरची वेळेत व अचूक रीडिंग घेतली जात नाही. त्यामुळे असे नादुरूस्त मीटर बदलून देण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नादुरूस्त वीजमीटर बदलून द्यावेत, असा नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.हिंगोली जिल्ह्यात महावितरणचे जवळपास १ लाख १० हजार वीज ग्राहक आहेत. मात्र अनेकांच्या वीजमीटरमध्ये बिघाड आहेत, म्हणजेच ते नादुरूस्त आहेत. शिवाय नादुरूस्त मीटर बदलून द्यावेत याबाबत अनेक वीजग्राहकांनी महावितरणकडे अर्जही केली आहेत. सध्या नादुरूस्त वीजमीटची तपासणी महाविरणच्या पथकाकडून केली जात आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात मोहीम राबविली जात आहे. शिवाय नादुरूस्त मीटरची यादीही अधिकाºयांनी मागविली आहे. त्या अनुषंगाने आता विना मोबदला नादुरूस्त मीटर बदलून मिळतील. विशेष म्हणजे मीटर रीडिंग मोबाईल अ‍ॅपद्वारे असल्याने बिलिंग प्रणालीत पारदर्शकता आलेली आहे. या कामांमध्ये गतीमानता आली असली तरी मीटर रीडिंग एजन्सीजकडून अद्यापही सदोष मीटर रीडिंग घेण्याचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास सहन करावा लागत असून नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय महावितरणचे सुद्धा आर्थिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी व बिलिंगमध्ये अचूकता यावी यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक उपाययोजना कराव्यात अशा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी निर्णय घेतला असून संबंधितांना तशा सूचनाही दिल्या आहेत.महावितरण : वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचनासिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याच जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्याचे निर्देश आहेत. विशेष म्हणजे नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाही याप्रमाणे कार्यवाहीकरून, यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे मीटर तात्काळ बदलून द्यावेत. अशा वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाभरात मोहिम राबविली जाणार आहे.जिल्ह्यात तालुकानिहाय नादुरूस्त वीजमीटर बदलून दिले जात आहेत. महावितरणच्या अधिकाºयांच्या सूचनेनुसार मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी म्हणाले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण