शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

...अखेर उशिराने का होईना स्वच्छतेस सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 12:10 AM

शहरातील जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली होती. त्यामुळे संपूर्ण तलावात मृत माशांचा थर साचला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली होती. त्यामुळे संपूर्ण तलावात मृत माशांचा थर साचला होता. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली. मात्र स्वच्छता लवकर करण्यात आली नसल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. उशिराने का होईना अखेर ४ जानेवारीपासून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करण्यास सुरूवात केली आहे.हिंगोली शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याने पसिरातील नागररिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. संबधित प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागला. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रया दिल्या जात आहेत. नगरपालिकेने याकडे लक्ष दिल्याने स्वच्छता विभागाचे कर्मचाºयांनी शुक्रवारपासून साफसफाई करण्यास सुरूवात करण्यात आली. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याने तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी येथील गणेशअण्णा चौधरी यांनी लोकमत शी बोलताना प्रतिक्रया दिली.माशांचा मृत्यू कोणीतरी विषारी द्राव्य टाकल्याने झाला या संदर्भाचे निवदेन कंत्राटदार सय्यद नईम स. मुसा यांनी हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले होते. नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी केली.मृत माशांची दुर्गधी परिसरात पसरल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले. विशेष म्हणजे पालिकेच्या कर्मचाºयांनी साफसफाईची कामे हाती घेतल्यानंतर तलावातून मुदत संपलेली औषधी व गोळ्या सापडल्या. त्यामुळे आता माशांचा मृत्यू कशामुळे झाला असावा याचा अंदाज लागणे कठीण आहे. प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे. तलावातील मृत मासे काढण्यास सुरूवात करण्यात आली असली तरी स्वच्छतेचे काम लवकर करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान