शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

५१२ दिव्यांगाना यूडीआयडी कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:36 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून चार वर्षांत १० हजार ५९५ लाभार्थ्यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र वाटप केले आहेत तर ५१२ दिव्यांगाना ‘यूडीआडी’ कार्डचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अपंग असूनही जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीस येणे शक्य नाही, अशा लाभार्थ्यांसाठी जि. प. समाज कल्याण विभागातर्फे तालुका स्तरावर शिबीर राबविण्यात येणार असल्याचे जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी सांगितले.

ठळक मुद्देगैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न : संबंधित यंत्रणा लागली कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून चार वर्षांत १० हजार ५९५ लाभार्थ्यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र वाटप केले आहेत तर ५१२ दिव्यांगाना ‘यूडीआडी’ कार्डचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अपंग असूनही जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीस येणे शक्य नाही, अशा लाभार्थ्यांसाठी जि. प. समाज कल्याण विभागातर्फे तालुका स्तरावर शिबीर राबविण्यात येणार असल्याचे जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी सांगितले.सध्या जिल्ह्यातील दिव्यांगाची योजनासह रुग्णालयातून प्रमाणपत्र घेण्यासाठी गैरसोय टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे जि. प. समाज कल्याण विभागाच्या अपंग विकास महामंडळाला स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत आलेला निधी १०० टक्के खर्च केला जाणार आहे. तर अपंग यूडीआयडी कार्ड काढलेल्या लाभार्थ्यांना विविध योजनांसाठी प्रस्ताव दाखल करणे सोपे होणार आहे.जिल्ह्यातील सर्वच लाभार्थ्यांनी यूडीआयडी कार्ड काढावेत यासाठी पाचही तालुक्यातील गटविकास अधिकाºयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच रुग्णालयातून काढलेले प्रमाणपत्र महा- ई-सेवा केंद्रावरुन आॅनलाईन दाखल केल्यानंतर त्या- त्या दिव्यांगांना आपापल्या गावातच युडीआयडी कार्ड मिळण्यास मदत होणार आहे. सर्व योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे.तसेच आता दिव्यांगाना लाभ घेण्यासाठी यूडीआडी कार्डही सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्ड जास्तीत-जास्त दिव्यांगांनी काढण्याचे आवान जि. प. समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.