शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आगीत ५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:22 IST

येथील पंचायत समिती कार्यालयात ९ आॅगस्ट रोजी लागलेल्या आगीत पाच लाख रुपायांचे नुकसान झाले. आगीत वनराई बंधारे तयार करण्यासाठी खरेदी प्रकरणात अनियमिता झालेल्या जवळपास ९० हजार रिकाम्या गोण्या जळून खाक झाल्या आहेत. तिन दिवसानंतर रविवारी ही आग आटोक्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयात ९ आॅगस्ट रोजी लागलेल्या आगीत पाच लाख रुपायांचे नुकसान झाले. आगीत वनराई बंधारे तयार करण्यासाठी खरेदी प्रकरणात अनियमिता झालेल्या जवळपास ९० हजार रिकाम्या गोण्या जळून खाक झाल्या आहेत. तिन दिवसानंतर रविवारी ही आग आटोक्यात आली.सेनगाव येथील पंचायत समितीच्या गोडाऊनला महाराष्ट्र बंद च्या दिवशी आग लागली आगी या आगीमध्ये महसूल विभागाने २००९-१० वनराई बंधारे करण्यासाठी सिमेंटच्या अंदाजे ८० ते ९० हजार रिकाम्या गोण्या तहसीलदारांमार्फत या गोदामात ठेवण्यात आल्या होत्या. या गोण्या आगीत जळून पूर्णत: खाक झाल्या आहेत. हातपंप दुरुस्ती साहित्य जळाले आहे. त्यांचे अंदाजे १० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे . तीन दिवसापासून ही आग विझविण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. रविवारी ही आग आटोक्यात आली. एकूण नुकसानी संदर्भात विस्तार अधिकारी गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी सांगितले की आमच्याकडे वनराई बंधाऱ्याच्या रिकाम्या गोण्याची कोणतीही पोहोच पावती पंचायत समितीत आढळून आली नाही. या संदर्भात तत्कालीन महसूल अधिकाºयांवर प्रशासकीय कार्यवाही सुद्धा झालेली आहे. आगीत ह्याच गोण्या जळाल्या आहेत. असे एकूण ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. आमदार रामराव वडकुते यांनी रविवारी पंचायत समितीच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली. एकूण नुकसानीची माहिती घेतली. या वेळी गटविकास अधिकारी के.व्ही.काळे, पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, फौजदार जाधव, सहायक गटविकास अधिकारी बी.जी.पंडित, राष्ट्रवादीचे रवींद्र गडदे उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग