शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

हिंगोलीत ४० इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:10 IST

एखादी दुर्घटना घडून जीवित हानी होऊ नये, याची खबरदारी घेत हिंगोली नगरपालिकेतर्फे दरवर्षी शहरातील जीर्ण, धोकादाय इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित घरमालकांना नोटीस बजावली जाते. शहरात धोकादायक जवळपास ४० इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या इमारती पावसाळ्यापूर्वी खाली करून घ्याव्यात याबाबत पालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत नोटीस दिली जाणार आहे.

ठळक मुद्देघरमालकांना नोटीस : शहरातील जुन्या वस्त्यांमधील इमारतींचे पालिकेतर्फे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एखादी दुर्घटना घडून जीवित हानी होऊ नये, याची खबरदारी घेत हिंगोली नगरपालिकेतर्फे दरवर्षी शहरातील जीर्ण, धोकादाय इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित घरमालकांना नोटीस बजावली जाते. शहरात धोकादायक जवळपास ४० इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या इमारती पावसाळ्यापूर्वी खाली करून घ्याव्यात याबाबत पालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत नोटीस दिली जाणार आहे.हिंगोली नगर परिषदेअंतर्गत असलेल्या धोकादायक इमारतींचे नुकतच सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात ४० च्या आसपास जीर्ण इमारती असून त्या कधीही कोसळू शकतात. त्यामुळे अशा दुर्घटना टाळता याव्यात यासाठी पालिकेकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. धोकादायक असलेल्या इमारतींच्या मालकांना देखील दरवर्षी पालिकेतर्फे सुचविले जाते. मात्र नोटिसानंतरची कार्यवाही होताना मात्र दिसत नाही. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार हिंगोली शहरातील ज्या धोकादायक इमारती आहेत, त्या जास्त प्रमाणात जुन्या वस्त्यांमध्ये आहेत.नैसर्गिक आपत्तीमुळे इमारत कोसळून नाहक कोणाचा बळी जाऊ नये, किंवा इतर कुठलीही हानी होणार नाही, याची दक्षता घेत संबधित घरमालकांना धोकादायक इमारती खाली करण्यासंदर्भात लेखी सूचना दिल्या जाणार आहेत. सर्वेक्षणात आढळुन आलेल्या जीर्ण घरे व इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच त्या खाली करण्याबाबत नगर पालिके तर्फे नोटीस दिल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढची कार्यवाही केली जाईल असे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.---ठोस कारवाई होईना...नगरपालिकेतर्फे दरवर्षी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबधितांना नोटीस बजावून इमारत खाली करण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु नियमानुसार नोटीस बजावल्यानंतर ठोस कारवाई होणे आवश्यक आहे. मागील तीन ते चार वर्षांत हिंंगोली नगर पालिकेतर्फे अशी कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. आता सर्वेक्षणानुसार यादी तयार करून नोटीस दिल्या जाणार आहेत. त्यामुळे यावर्षीच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHomeघर