शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

हिंगोलीत नवे ३३ रुग्ण; तब्बल ७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

अँटिजन चाचणीत जिल्ह्यात २९५ पैकी केवळ २ रुग्ण आढळून आले. यात हिंगोली परिसरात इसापूर येथे एक व सेनगाव परिसरात ...

अँटिजन चाचणीत जिल्ह्यात २९५ पैकी केवळ २ रुग्ण आढळून आले. यात हिंगोली परिसरात इसापूर येथे एक व सेनगाव परिसरात कवरदरी येथे एक बाधित आढळला. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात जयपूर १, भिरडा १, माळधामणी ३, ग्रामीण पोलीस ठाणेजवळ १, माळहिवरा १, सरस्वतीनगर १, वैजापूर १ असे ९ रुग्ण आढळले. औंढा परिसरात औंढा १, रुपूर १, सिद्धेश्वर ३, जामगव्हाण १, जवळा बाजार १ असे ७ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात डिग्रस १, माळधामणी १, नाईकवाडी गल्ली १ असे ३ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात जांभरुण १, सुलदली १, साखरा १ असे ३ रुग्ण आढळले. वसमत परिसरात मोहम्मदपूरवाडी १, लोन १, गणेशपेठ १, पिंपळगाव कुटे ३, सोमठाणा १ व वसमत २ असे ९ रुग्ण आढळले. आज बरे झाल्याने ५९ जणांना घरी सोडले. यात हिंगोली २४, कळमनुरी ९, औंढा २, सेनगाव ३, वसमत ५, लिंबाळा १६ अशी संख्या आहे.

आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ५११ रुग्ण आढळले. यापैकी १४ हजार ६९९ जण बरे झाले; तर सध्या ४६७ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १८० जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर, तर अतिगंभीर २५ जण बायपॅप मशीनवर आहेत.

सात कोरोना रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात सात कोरोना रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. यात जिल्हा रुग्णालयात मरसूल, वसमत येथील ६३ वर्षीय पुरुष, धनगरवाडी, सेनगाव येथील ६५ वर्षीय महिला, जयपूर, सेनगाव येथील ७० वर्षीय पुरुष, तर सेनगावचा ६० वर्षीय पुरुष अशा चौघांचा मृत्यू झाला, तर नवीन कोविड सेंटरमध्ये साबलखेडा, सेनगाव येथील ५० वर्षीय पुरुष, कळमनुरी रुग्णालयात कळमनुरीचा ६५ वर्षीय पुरुष व वसमत रुग्णालयात वसमतच्याच ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.