शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हिंगोली जिल्ह्यातील १५६ विविध सेवा सहकारी संस्थांचे होणार संगणकीकरण

By रमेश वाबळे | Updated: October 19, 2023 18:56 IST

हिंगोली जिल्ह्यात ४१३ नोंदणीकृत संस्था, संगणकीकरणामुळे कामाला येणार गती

हिंगोली : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ४१३ पैकी १५६ विविध सहकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण होणार असून, त्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या मार्चपर्यंत ह्या संस्थांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण होणार आहे.

शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे संगणकीकरण झाले आहे. परंतु, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा कारभार मात्र अजूनही कागदोपत्रीच सुरू आहे. शासनाच्या वतीने या संस्थांचेही आता संगणकीकरण होणार असून, त्यासाठी पावले उचलली जात आहेत. जिल्ह्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची संख्या ४१३ एवढी आहे. परंतु, यातील बहुतांश संस्थांची परिस्थिती बिकट आहे. बहुतांश संस्था कर्ज वितरणानंतर वसुली न झाल्यामुळे डबघाईत आल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणच्या या संस्था केवळ नावालाच उरल्याचे चित्र आहे.

या संस्थांची स्थिती सुधारावी, कारभार पारदर्शक व्हावा याकरिता शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून, हिंगोली जिल्ह्यातंर्गत ४१३ पैकी १५६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संगणकीकरणासाठी निवडण्यात आल्या आहेत. संगणकीकरणासाठी आवश्यक असलेले साॅफ्टवेअर, संगणक तसेच इतर साहित्याचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या मार्चपर्यंत निवडण्यात आलेल्या १५६ संस्थांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली