शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बाळापूर हद्दीत महिन्यात १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:17 IST

पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ जून महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांनी विषारी औषध पिवून, तिघांनी गळफास घेवून तर एकाने जाळून घेवून स्वत:चे जीवन संपविले आहे. एकाच महिन्यात जीवन संपविणाऱ्यांची संख्या पाहिल्यानंतर ‘मरण स्वस्त झाले आहे’, अशी चर्चा रंगू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ जून महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांनी विषारी औषध पिवून, तिघांनी गळफास घेवून तर एकाने जाळून घेवून स्वत:चे जीवन संपविले आहे. एकाच महिन्यात जीवन संपविणाऱ्यांची संख्या पाहिल्यानंतर ‘मरण स्वस्त झाले आहे’, अशी चर्चा रंगू लागली आहे.आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ जून महिन्यांत १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये विशाल प्रकाश ठोके (डोंगरकडा, दारूच्या नशेत गळफास घेतला), लोपमुद्रा विलास कल्याणकर (देवजना, गळफास), सुभाष लक्ष्मण कडेगाव (रूद्रवाडी, दारू पिवून बेशुद्ध पडून मयत), नारायण संभाजी काळेवार (जवळा पांचाळ, विद्युत पोल अंगावर पडल्याने मयत), आनंदराव बळवंतराव पोले (डोंगरकडा फाटा- छातीत दुखत असल्याने मृत्यू), श्राजू बबनराव शिखरे (येडशी, विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू), लिंंबाराव कान्हाजी अरी (वारंगाफाटा येथे दीर्घ आजाराने मृत्यू), निकिता तुकाराम हिंगाडे (घोडा, जाळून घेवून मृत्यू), धोंडबाराव भगवानराव पतंगे (गोर्लेगाव, विषारी औषध प्राशन मृत्यू) कविता अशोक मगर (सिंदगी, इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू), बाळू सुभाष डुकरे (गुंडलवाडी, गळफास घेवून मृत्यू), कैलास तुकाराम खरोडे (जामगव्हाण, विषारी औषध पिवून मृत्यू) असा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला.दारूच्या नशेत गळफास व विषारी औषध प्राशन केल्याने मयत झालेल्यांची संख्या अधिक आहे. एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेल्यांची संख्या पाहता जगण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी मरणाला जवळ करण्याची मानसिकता वाढली आहे. त्यामुळे ‘मरण स्वस्त होत आहे’, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. ताणतणावाच्या या जगात आनंदही जीवन जगण्यासाठी गावागावात समुपदेशन करायला हवे, असाही स्वर ऐकावयास मिळत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस