शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

तुमचं वजन जागेपणी नाही, झोपेत वाढतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 17:41 IST

आपल्या कॅलरीजही जळतात, त्या जागेपणी नव्हे, झोपेत!

ठळक मुद्देसंपूर्ण दिवसभरात आपल्या जेवढ्या कॅलरीज जळतात, त्यातल्या सुमारे ६० ते ६५ टक्के कॅलरीज ज्यावेळी आपण झोपेत असतो, त्यावेळी जळतात!जागेपणी मात्र आपल्या ३५ ते ४० टक्के कॅलरीजच फक्त जळतात.झोप आणि वजन यांचं ‘मैत्र’ आहे ते असं!

- मयूर पठाडेआपल्याला वाटतं, अपुºया झोपेमुळे आपल्या आरोग्यावर असा काय विपरित परिणाम होतो? कमी झोपलं, जागरणं केली तर त्यानं काय बिघडतं? आपला वेळ झोपेत वाया घालवण्यापेक्षा त्याचा ‘सदुपयोग’ करणं केव्हाही चांगलंच नाही का?..झोपेचा आणि वजनवाढीचा खूप जवळचा संबंध आहे, असं सांगितल्यावर तर या माणसाला वेड लागलंय की काय, असंच ऐकणाºयाचा समज होतो..पण थांबा, याबद्दलचे गैरसमज इथेच थांबलेले नाहीत.आपल्या शरीराच्या कॅलरीज जागेपणी जेवढ्या जळतात, त्यापेक्षा जास्त कॅलरीज झोपेत जळतात, असं सांगितलं तर अनेकांना फिट यायचीच तेवढी बाकी राहील.पण शास्त्रज्ञांनी याबाबत मुलभूत संशोधन केलेलं असून याबाबतची आकडेवारीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे.शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, संपूर्ण दिवसभरात आपल्या जेवढ्या कॅलरीज जळतात, त्यातल्या सुमारे ६० ते ६५ टक्के कॅलरीज ज्यावेळी आपण झोपेत असतो, त्यावेळी जळतात! त्याचवेळी जागेपणी मात्र आपल्या ३५ ते ४० टक्के कॅलरीजच फक्त जळतात.याचाच स्पष्ट अर्थ असा, जर तुम्ही कमी झोपत असाल, तुमची जागरणं जास्त असतील, तर तुमच्या कमी कॅलरीज जळतील आणि त्यामुळे अर्थातच तुमचं वजन वाढेल!हे जर सातत्यानं होत गेलं, तर तुमच्या पोटाचा नगारा व्हायला वेळ लागत नाही.झोप आणि वजन यांचं ‘मैत्र’ आहे ते असं!