शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दही-भात आरोग्यासाठी उपयुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 15:59 IST

खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दहीचे सेवन केलं जाऊ शकतं.शिवाय स्रॅक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल.

भात हा रोजच्या आहारातला प्रमुख पदार्थ.भाताचे फायदे तर आपणास माहित असतीलच,मात्र दही-भात खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात, हे देखील आपणास माहित असावे.जाणून घेऊया दही-भाताचे आरोग्यदायी फायदे. * दही मध्ये अँटीआॅक्सीडेंट,प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट असल्याने रोज दुपारच्या जेवणानंतर काही प्रमाणात दही खाल्लयास पोटाचे आरोग्य तर सुधारते शिवाय मानसिक आरोग्य सुदृढ बनतं आणि वजनही नियंत्रित राहतं. * मळमळ होत असल्यास किंवा ताण जाणवतं असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे.हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. * अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.शिवाय आपणास तिखट खाण्याची सवय असेल तर कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही.याचे अल्कलाइन प्रभावामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढेल. * साध्या दही-भातात,पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल.खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दहीचे सेवन केलं जाऊ शकतं.शिवाय स्रॅक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल. * दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते.एका शोधाप्रमाणे दररोज ३०० ग्रॅम दही खायला पाहिजे.तसेतर हे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात अधिक सेवन केल्या जाणा-या आहारात सामील आहे तरी पोट गडबड असल्यास,अपचन किंवा इतर आजारात गरम भातासोबत दह्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारतं.याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात.भात आणि दही मिळून शरीर थंड ठेवण्यात मदत करतं. * शक्यतो रात्री दह्याचे सेवन टाळावे.याने कफ होण्याची शक्यता असते.रात्री दह्याचे सेवन करायचे असल्यास यात साखर आणि मिरपूड टाकावी.