शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

दोन जेवणातील अंतर किती हवे?; डॉक्टरांचा 'हा' सल्ला ऐका, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 20:26 IST

पाऊण तासापेक्षा जास्त काळ एका ठिकाणी बसून काम नकोच

धावपळीच्या युगात अनेकांनी आपल्या शरीराकडे दुर्लक्षच केले आहे. विशेषत: ज्यांचे अधिक काळ बैठे कामे आहे, त्यांना बैठे कामांमुळे पाठदुखी, कंबरदुखी, डोळ्यांचे आजार, आदी विविध आजार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठे काम असणाऱ्यांनी काही काळ खुर्चीवरून उठून इतरत्र फिरणे गरजेचे आहे.

पाऊण तासापेक्षा जास्त काळ एका ठिकाणी बसून काम नकोच

अधिक बैठे काम असणाऱ्यांनी शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. किमान चार तास बैठे काम झाल्यानंतर खुर्चीवरून उठून इतर ॲक्टिव्हिटी करावी. त्यानंतर काम करावे. काही त्रास होत असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत. - डाॅ. आशिष राठोड

झोप किती तास हवी?

मानवी शरीराला झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. वयानुसार झोपेचे प्रमाण हे ठरलेले असते. विशेषत: युवकांनी, काम करणाऱ्या व्यक्तींनी सहा ते आठ तासांच्या मध्ये झोप घ्यावी. नियमित लवकर झोपून लवकर उठल्याचा अधिक लाभ होतो. दुपारी घेतली जाणारी अधिकची झोपही टाळावी. शरीराला आवश्यक प्रमाणातील झोपेसोबतच पौष्टिक अन्नही तितकेच महत्त्वाचे आहे. डॉ. प्रीतेश भक्कड

दोन जेवणातील अंतर किती हवे?

जेवण चांगले पचण्यासाठी चार ते पाच तासांचे अंतर गरजेचे आहे. दोन जेवणातील हे अंतर अधिक जास्त किंवा कमी असू नये. आम्लपित्ताचा त्रास होईल इतक्याही अधिक प्रमाणामध्ये जेवण करू नये. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान तीन तासांच्या अगाेदर करावे. रात्री उशिरा जेवणे अयोग्य आहे. - डॉ. व्ही. व्ही. पिंगळे

सकाळी उठल्या उठल्या चहापेक्षा ताज्या फळांचा रस घ्या

अधिक प्रमाणात चहाचे सेवन हे मानवी शरीरास घातक आहे. त्यामुळे सकाळी शक्यतो फळे खावीत. फळांचा रस घेताना त्यात अधिक प्रमाणात साखर टाकणे टाळावे. रसामध्ये बर्फ टाकून पिणेही चुकीचे आहे. फळे ही शरीरास लाभदायक असतात. - डॉ. अर्चना भोसले, शल्यचिकित्सक

टॅग्स :docterडॉक्टर