शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

दोन जेवणातील अंतर किती हवे?; डॉक्टरांचा 'हा' सल्ला ऐका, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 20:26 IST

पाऊण तासापेक्षा जास्त काळ एका ठिकाणी बसून काम नकोच

धावपळीच्या युगात अनेकांनी आपल्या शरीराकडे दुर्लक्षच केले आहे. विशेषत: ज्यांचे अधिक काळ बैठे कामे आहे, त्यांना बैठे कामांमुळे पाठदुखी, कंबरदुखी, डोळ्यांचे आजार, आदी विविध आजार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठे काम असणाऱ्यांनी काही काळ खुर्चीवरून उठून इतरत्र फिरणे गरजेचे आहे.

पाऊण तासापेक्षा जास्त काळ एका ठिकाणी बसून काम नकोच

अधिक बैठे काम असणाऱ्यांनी शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. किमान चार तास बैठे काम झाल्यानंतर खुर्चीवरून उठून इतर ॲक्टिव्हिटी करावी. त्यानंतर काम करावे. काही त्रास होत असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत. - डाॅ. आशिष राठोड

झोप किती तास हवी?

मानवी शरीराला झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. वयानुसार झोपेचे प्रमाण हे ठरलेले असते. विशेषत: युवकांनी, काम करणाऱ्या व्यक्तींनी सहा ते आठ तासांच्या मध्ये झोप घ्यावी. नियमित लवकर झोपून लवकर उठल्याचा अधिक लाभ होतो. दुपारी घेतली जाणारी अधिकची झोपही टाळावी. शरीराला आवश्यक प्रमाणातील झोपेसोबतच पौष्टिक अन्नही तितकेच महत्त्वाचे आहे. डॉ. प्रीतेश भक्कड

दोन जेवणातील अंतर किती हवे?

जेवण चांगले पचण्यासाठी चार ते पाच तासांचे अंतर गरजेचे आहे. दोन जेवणातील हे अंतर अधिक जास्त किंवा कमी असू नये. आम्लपित्ताचा त्रास होईल इतक्याही अधिक प्रमाणामध्ये जेवण करू नये. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान तीन तासांच्या अगाेदर करावे. रात्री उशिरा जेवणे अयोग्य आहे. - डॉ. व्ही. व्ही. पिंगळे

सकाळी उठल्या उठल्या चहापेक्षा ताज्या फळांचा रस घ्या

अधिक प्रमाणात चहाचे सेवन हे मानवी शरीरास घातक आहे. त्यामुळे सकाळी शक्यतो फळे खावीत. फळांचा रस घेताना त्यात अधिक प्रमाणात साखर टाकणे टाळावे. रसामध्ये बर्फ टाकून पिणेही चुकीचे आहे. फळे ही शरीरास लाभदायक असतात. - डॉ. अर्चना भोसले, शल्यचिकित्सक

टॅग्स :docterडॉक्टर