शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
5
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
6
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
7
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
8
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
9
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
10
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
11
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
12
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
13
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
14
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
15
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
16
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
17
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
18
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
19
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
20
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!

ही आहे परफेक्ट ‘लाईफस्टाईल’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 15:35 IST

आजच्या धावपळीच्या युगात कुणाला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही.

आजच्या धावपळीच्या युगात कुणाला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही. त्यामुळे आजारपण, शारीरिक व्याधी तसेच अकाली म्हातारपण अशा समस्यांना सामोरे जावे लागते. आणि ज्यावेळी ह्या समस्या आपल्याला जडतात त्यावेळी मात्र आपल्या हातातून वेळच निघून गेलेली असते. मात्र योग्यवेळी राहणीमानात सुधारणा करून आपल्या जीवनशैलीत खालील गोष्टी अंगीकारल्या तर नक्कीच आपण कायमस्वरुपी तारुण्याचा अनुभव घ्याल..* अति जागरणामुळे लवकर वार्धक्य येते म्हणून रात्री जास्तीत जास्त उशीर म्हणजे दहा वाजता झोपा.* लवकर उठणे आरोग्यदायी असल्याने सकाळी ५.०० ते ५.३० दरम्यान किंवा त्या आधी उठा.* दात घासण्याआधी एक लिटर गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून प्या.* किमान दहा मिनिटे वज्रासनात बसा.* किमान १० किंवा जास्तीत जास्त २५ सूर्यनमस्कार हळुवारपणे घाला.* प्राणायामाचे अनन्य साधारण महत्त्व असून, फक्त १० मिनिटे करा.* रोज एक आवळा किंवा आवळ्याचा रस आवर्जून घ्या.* सकाळी ८.३० ते ९.०० दरम्यान भरपूर नाष्टा करा. यावेळी जेवण केले तर उत्तमच. * दुुपारी १२.३० ते १.०० दरम्यान हलके जेवण करा. * संध्याकाळी ७.०० ते ७.३० दरम्यान एकदम कमी जेवण.* कंपल्सरी १५ मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे आवश्यक.* १० वाजता एक ग्लास गरम पाणी पिणे आणि लगेच झोपावे. अशी घ्या काळजी * रात्री जेवणानंतर जास्त चालणे टाळावे. फक्त शतपावली करावी. * जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे, पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.* रोज कमीत कमी ३ लिटर पाणी प्यावे.* फक्त सीझनल फळेच खावीत.* कोणत्याही प्रकारचे कोल्ड्रिंक्स घेऊ नये. आरोग्यासाठी खूपच घातक आहेत. * डाव्या कुशीवर झोपावे.* सकाळी पाच मिनिटे तरी उन्हात उभे राहावे. * पोट बिघडणार नाही याची काळजी घ्या. कारण पोटाच्या विकारानेच आजारपण येते.