शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

दहा पटीने वाढला बालकांमध्ये लठ्ठपणा; पौष्टिक आहाराकडे पालकांचं दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 08:34 IST

दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना योग्य आहार मिळणे आवश्यक असते. मात्र, नागपूर जिल्ह्यातील वास्तव फारच चिंताजनक आहे.

योगेश पांडे

नागपूर - मागील काही काळापासून लहान मुला-मुलींमधील जंकफूडचे वाढते प्रमाण, खेळण्याचा अभाव, आदी बाबी चिंताजनक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. मात्र, अनेक पालकांकडून बालकांच्या पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पाच वर्षांखालील मुला-मुलींमध्ये चारच वर्षांत दहा पटीने लठ्ठपणा वाढल्याचे दिसून आले. याशिवाय या बालकांमध्ये ‘ॲनिमिया’च्या प्रमाणातदेखील लक्षणीय वाढ झाली आहे.

२०% मुले-मुली तर अतिकृश गटात येतात. या वयोगटातील ३३.९ टक्के बालके ही कृश होती. चारच वर्षांत मुलांमधील ॲनिमियात २५.८ टक्क्यांनी वाढ. खासगी केंद्रांवर लस घेण्याचे प्रमाण वाढले. २०१९-२० मध्ये २०.७ टक्के बालकांचे लसीकरण खासगी केंद्रांवर

केवळ साडेचार टक्के बालकांना योग्य आहारदोन वर्षांपर्यंतच्या बालकांना योग्य आहार मिळणे आवश्यक असते. मात्र, नागपूर जिल्ह्यातील वास्तव फारच चिंताजनक आहे. सहा महिने ते २४ महिने या वयोगटातील केवळ ४.६ टक्के बालकांनाच आवश्यक पोषण आहार मिळतो आहे. २०१५-१६ मध्ये हीच संख्या ५.९ टक्के इतकी होती.