शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नगर बालरोगतज्ज्ञ शाखेला राष्ट्रीय पुरस्कार

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

अहमदनगर : बंगलोर येथे झालेल्या ५४ व्या राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ परिषदेत नगर बालरोगतज्ज्ञ संघटनेला राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ शाखेने वर्षभर केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला़

अहमदनगर : बंगलोर येथे झालेल्या ५४ व्या राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ परिषदेत नगर बालरोगतज्ज्ञ संघटनेला राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ शाखेने वर्षभर केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला़
या परिषदेला १ हजार बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते़ हा पुरस्कार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ़ अनुप सचदेव यांच्या हस्ते नगर शाखेचे अध्यक्ष डॉ़ दिलीप बागल यांच्यासह डॉ़ जयदीप देशमुख, डॉ़ नानासाहेब अकोलकर, डॉ़ शर्वरी पारगावकर, डॉ़ शाहनज आयुब, डॉ़ शाम तारडे, डॉ़ सुचित तांबोळी यांनी स्वीकारला़ यावेळी डॉ़ अजय गंभीर, डॉ़ प्रमोद जोग, डॉ़ बकुळ पारिख उपस्थित होते़ यावेळी शाखेच्या कामकाजाविषयी डॉ़ बागल यांनी उपस्थितांना माहिती दिली़ पुरस्कार मिळाल्याबद्दल शाखेतील पदाधिकार्‍यांचे आयएमए नगर शाखेचे अध्यक्ष व सदस्यांनी अभिनंदन केले आहे़
फोटो २९ पुरस्कार
फोटो ओळी- डॉ़ अनुप सचदेव यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना नगर शाखेचे अध्यक्ष डॉ़ दिलीप बागल़ समवेत डॉ़ जयदीप देशमुख, डॉ़ नानासाहेब अकोलकर, डॉ़ शर्वरी पारगावकर, डॉ़ शाहनज आयुब, डॉ़ शाम तारडे, डॉ़ सुचित तांबोळी आदी़