शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

महाराष्ट्र, यूपी धोकादायक खोकतोय! क्षयरोग रुग्ण संख्येत देशात दुसरा; आरोग्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 08:27 IST

राज्यसभा सदस्य नीरज शेखर यांनी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, गेल्या वर्षी २१.४६ लाख लोक याने ग्रस्त होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षयरोगाचे (टीबी) रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण देशात २१.९८ लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत, त्यापैकी ४.६८ लाख उत्तर प्रदेशात आणि २.१४  लाख महाराष्ट्रात आहेत. गेल्या वर्षी जगात १ कोटी ६ लाख टीबीचे रुग्ण होते. त्यापैकी २१.५ लाख भारतात होते.

राज्यसभा सदस्य नीरज शेखर यांनी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, गेल्या वर्षी २१.४६ लाख लोक याने ग्रस्त होते.

सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानीउघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त होण्यासाठी मोदी सरकारच्या प्रयत्नांदरम्यान एक दुःखद आकडा समोर आला आहे. देशातील विविध भागांत सेप्टिक टँक साफ करताना यावर्षी नोव्हेंबरपर्यंत ४८ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यापैकी सर्वाधिक १३ आणि १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू हरयाणा आणि महाराष्ट्रात झाला आहे. तामिळनाडूमध्ये १० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी ४० जणांचा, तर २०२० मध्ये १९ जणांचा मृत्यू झाला होता. २०१९ मध्ये मात्र देशात अशा प्रकारे मृत्युमुखी पडलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या ११७ होती.