शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

INTERESTING : ...म्हणून मधुचंद्राच्या रात्री दूध पितात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 15:07 IST

या रात्री नेमके दूधच का दिले जाते? असा प्रश्न आपल्याला नक्की पडत असतो. चला जाणून घेऊया यामागचे गुपित !

-Ravindra Moreमधुचंद्राच्या रात्री नववधू आपल्या पतीला बदाम आणि केसरयुक्त दूध पिण्यास देते. तशी ही प्रथा पूर्वापार असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे भारतात ही प्रथा अजूनही सुरू आहे. अनेक चित्रपटांमध्येही हे सिन दाखविले जाते. मात्र या रात्री नेमके दूधच का दिले जाते? असा प्रश्न आपल्याला नक्की पडत असतो. चला आज आपण यामागचे गुपित जाणून घेऊया.मधुचंद्राच्या रात्री दूध पिण्याला खूपच महत्व आहे. नवविवाहीत जोड्यांसाठी साधे दूध दिले जात नाही तर ते खास प्रकारे तयार करुन दिले जाते. या दुधात कित्येक प्रकारचे तत्व मिक्स करून तयार केलेले असते. दोघांसाठीही हे दूध गुणकारी असल्याचे मानले जाते.या दुधामध्ये केसर, हळद, साखर, बदाम, सोप, काळे मिरे आणि काजू मिक्स केले जातात. मग हे दूध उकळून त्यांना पिण्यास दिले जाते. हे आरोग्यासाठी अधिक गुणकारी असते.लग्नाच्या पहिल्या रात्री दिल्या जाणाऱ्या दुधात काळे मिरे आणि बदाम मिक्स केलेले असतात. जेव्हा दुधाला उकळले जाते तेव्हा त्यातून असे काही तत्वे निघतात ज्याने शारिरीक संबंधाची इच्छा आणखी वाढवतात. यामुळे पहिल्या रात्रीपासूनच नवदाम्पत्याचे संबंध आणखी दृढ होण्यास मदत होते.पूर्वी आणि काही प्रमाणात सध्याही नवविवाहीत जोडपी एकमेकांना जास्त ओळखत नसतात. मात्र याला लव्हमॅरेज आणि काही विवाह अपवाद आहेत. एकमेंकासाठी अनोख्या असेलल्या व्यक्ती नवीन जीवनाची सुरुवात करत असतात. मग अशा वेळी दुधाच्या बहाण्याने संवादाला सुरुवात होते. शिवाय एकाच ग्लासने दूध पिल्याने प्रेम वाढते असेही मानले जाते. यामुळे नातेसंबंध घट्ट करण्यासाठी याला अधिक महत्व दिले जाते.हळद, काळे मिरे आणि सोपयुक्त दुधाचे अनेक फायदे असतात. प्रथमच शारीरिक संबंध ठेवतात एखाद्याला संसर्ग किंवा इतर त्रास होण्याची होण्याची शक्यता असते. या समस्यांवर हे दूध चांगलेच गुणकारी ठरते.