शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

INTERESTING : ...म्हणून मधुचंद्राच्या रात्री दूध पितात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 15:07 IST

या रात्री नेमके दूधच का दिले जाते? असा प्रश्न आपल्याला नक्की पडत असतो. चला जाणून घेऊया यामागचे गुपित !

-Ravindra Moreमधुचंद्राच्या रात्री नववधू आपल्या पतीला बदाम आणि केसरयुक्त दूध पिण्यास देते. तशी ही प्रथा पूर्वापार असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे भारतात ही प्रथा अजूनही सुरू आहे. अनेक चित्रपटांमध्येही हे सिन दाखविले जाते. मात्र या रात्री नेमके दूधच का दिले जाते? असा प्रश्न आपल्याला नक्की पडत असतो. चला आज आपण यामागचे गुपित जाणून घेऊया.मधुचंद्राच्या रात्री दूध पिण्याला खूपच महत्व आहे. नवविवाहीत जोड्यांसाठी साधे दूध दिले जात नाही तर ते खास प्रकारे तयार करुन दिले जाते. या दुधात कित्येक प्रकारचे तत्व मिक्स करून तयार केलेले असते. दोघांसाठीही हे दूध गुणकारी असल्याचे मानले जाते.या दुधामध्ये केसर, हळद, साखर, बदाम, सोप, काळे मिरे आणि काजू मिक्स केले जातात. मग हे दूध उकळून त्यांना पिण्यास दिले जाते. हे आरोग्यासाठी अधिक गुणकारी असते.लग्नाच्या पहिल्या रात्री दिल्या जाणाऱ्या दुधात काळे मिरे आणि बदाम मिक्स केलेले असतात. जेव्हा दुधाला उकळले जाते तेव्हा त्यातून असे काही तत्वे निघतात ज्याने शारिरीक संबंधाची इच्छा आणखी वाढवतात. यामुळे पहिल्या रात्रीपासूनच नवदाम्पत्याचे संबंध आणखी दृढ होण्यास मदत होते.पूर्वी आणि काही प्रमाणात सध्याही नवविवाहीत जोडपी एकमेकांना जास्त ओळखत नसतात. मात्र याला लव्हमॅरेज आणि काही विवाह अपवाद आहेत. एकमेंकासाठी अनोख्या असेलल्या व्यक्ती नवीन जीवनाची सुरुवात करत असतात. मग अशा वेळी दुधाच्या बहाण्याने संवादाला सुरुवात होते. शिवाय एकाच ग्लासने दूध पिल्याने प्रेम वाढते असेही मानले जाते. यामुळे नातेसंबंध घट्ट करण्यासाठी याला अधिक महत्व दिले जाते.हळद, काळे मिरे आणि सोपयुक्त दुधाचे अनेक फायदे असतात. प्रथमच शारीरिक संबंध ठेवतात एखाद्याला संसर्ग किंवा इतर त्रास होण्याची होण्याची शक्यता असते. या समस्यांवर हे दूध चांगलेच गुणकारी ठरते.