शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

INTERESTING : ...म्हणून मधुचंद्राच्या रात्री दूध पितात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 15:07 IST

या रात्री नेमके दूधच का दिले जाते? असा प्रश्न आपल्याला नक्की पडत असतो. चला जाणून घेऊया यामागचे गुपित !

-Ravindra Moreमधुचंद्राच्या रात्री नववधू आपल्या पतीला बदाम आणि केसरयुक्त दूध पिण्यास देते. तशी ही प्रथा पूर्वापार असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे भारतात ही प्रथा अजूनही सुरू आहे. अनेक चित्रपटांमध्येही हे सिन दाखविले जाते. मात्र या रात्री नेमके दूधच का दिले जाते? असा प्रश्न आपल्याला नक्की पडत असतो. चला आज आपण यामागचे गुपित जाणून घेऊया.मधुचंद्राच्या रात्री दूध पिण्याला खूपच महत्व आहे. नवविवाहीत जोड्यांसाठी साधे दूध दिले जात नाही तर ते खास प्रकारे तयार करुन दिले जाते. या दुधात कित्येक प्रकारचे तत्व मिक्स करून तयार केलेले असते. दोघांसाठीही हे दूध गुणकारी असल्याचे मानले जाते.या दुधामध्ये केसर, हळद, साखर, बदाम, सोप, काळे मिरे आणि काजू मिक्स केले जातात. मग हे दूध उकळून त्यांना पिण्यास दिले जाते. हे आरोग्यासाठी अधिक गुणकारी असते.लग्नाच्या पहिल्या रात्री दिल्या जाणाऱ्या दुधात काळे मिरे आणि बदाम मिक्स केलेले असतात. जेव्हा दुधाला उकळले जाते तेव्हा त्यातून असे काही तत्वे निघतात ज्याने शारिरीक संबंधाची इच्छा आणखी वाढवतात. यामुळे पहिल्या रात्रीपासूनच नवदाम्पत्याचे संबंध आणखी दृढ होण्यास मदत होते.पूर्वी आणि काही प्रमाणात सध्याही नवविवाहीत जोडपी एकमेकांना जास्त ओळखत नसतात. मात्र याला लव्हमॅरेज आणि काही विवाह अपवाद आहेत. एकमेंकासाठी अनोख्या असेलल्या व्यक्ती नवीन जीवनाची सुरुवात करत असतात. मग अशा वेळी दुधाच्या बहाण्याने संवादाला सुरुवात होते. शिवाय एकाच ग्लासने दूध पिल्याने प्रेम वाढते असेही मानले जाते. यामुळे नातेसंबंध घट्ट करण्यासाठी याला अधिक महत्व दिले जाते.हळद, काळे मिरे आणि सोपयुक्त दुधाचे अनेक फायदे असतात. प्रथमच शारीरिक संबंध ठेवतात एखाद्याला संसर्ग किंवा इतर त्रास होण्याची होण्याची शक्यता असते. या समस्यांवर हे दूध चांगलेच गुणकारी ठरते.