शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

​उन्हाळ्याच्या दिवसात अशी वाढवा एनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2016 20:28 IST

मे हिटचा तडाखा अगदी जोरदार जाणवतोय. जेवण पोटभर होत नाही. नुसती तहान लागते. परंतु, पुरेसा आहार पोटात नसल्याने थकवा वाढत जातो. जास्त श्रम रावेत वाटत नाही. हे चित्र बदलायचे असेल तर केळी, दूध, अंडी, हे पदार्थ फारच उपयुक्त आहेत. जाणूया घेऊयात त्यांचे फायदे

केळी : केळी खाण्यामुळे एनर्जी वाढते. यामध्ये पोटेशिअमचे प्रमाण अधिक असते. त्याकरिता केळी ही दररोज खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे.दूध : कॅल्शिअम, व्हिटामीनच्या पोषण तत्वाच्या प्रमाणामुळे दुधाने एनर्जी वाढते. दररोज एक ग्लास  दूध घेतल्याने आपली हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.बदाम : बदामामुळे  ताकद येते हे सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये असणाºया  व्हिटामीन ई व मॅग्नेशिअममुळे कोणतीही कमजोरी येत नाही. तुळशीच्या पानाचा चहा : तुळशीच्या पानामध्ये एंटी- ओक्सीडेंट्सबरोबरच अन्य महत्वाची पोषणतत्व असतात. तुळशीच्या पानापासून तयार केलेल्या कपभर चहामुळे ऊर्जा मिळते. त्याचबरोबर हाडे व मांसपेशीसुद्धा उत्तम राहते.आवळा: शरीराला आवळ्यामुळे ऊर्जा मिळते. कमजोरी घालविण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे हे खूप आवश्यक आहे. त्याकरिता कोणत्याही पद्धतीने केलेले आवळ्याचे सेवन हे फायदेशीर आहे.नारळाचे तेल: वजन कमी करणे व इन्फेक्शन दूर करण्यासाठी नारळाचे तेल हे खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर हे कमजोरी दूर करण्यासाठीही फायदेशीर आहे. दररोज जेवणामध्ये या तेलाचे सेवन के ले तर मैटाबोलिज्म वाढते. ताकद येऊन कमजोरी आपोआप दूर होते. आंबा : फळांचा राजा असलेल्या आंब्यामध्ये आवश्यक व्हिटामीन व मिनरल्स असतात. त्यामुळे कमजोरी दूर होऊन, शरीराला त्याचा फायदा होतो.अंडी : अंडीमध्ये आयरन, व्हिटामीन ए व प्रोटीनचे प्रमाण असते. दररोज एक अंडी खाल्ली तरी सुद्धा चांगली ऊर्जा मिळू शकते. सकाळच्या नाश्तामध्ये अंडीचे सेवन हे आवश्य करावे. त्यामुळे दिवसभर कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.