शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

तासाभरात तुम्ही किती अंतर चालू शकता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 17:32 IST

किती पावलं चालली म्हणजे किती किलोमीटर होतं, हे तुम्हाला माहीत आहे?

ठळक मुद्देचालण्याचा वेग ताशी चार मैल असेल तर आठ किलोमीटर अंतर चालण्यासाठी तुम्हाला साधारणपणे दीड तास लागेल.हाच वेग जर ताशी पाच मैल असेल तर एक तास लागेल.संशोधकांनी रोज दहा हजार पावलं चालण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे याचं कारण आपलं आरोग्य.

- मयूर पठाडेप्रत्येक सर्वसाधारण माणसानं साधारण रोज दहा हजार पावलं चालली पाहिजेत हे आपण मागच्या लेखात पाहिलं. आपल्या आरोग्यासाठी एवढं चालणं सर्वोत्तम आहे. पण त्यासाठी किती वेळ लागतो, हे तुम्हाला माहीत आहे? किती वेळात आपण किती पावलं चालू शकतो, याचं एक ढोबळ गणीत तुम्हाला माहीत आहे?.. ते माहीत असेल तर त्याप्रमारे तुम्ही आपलं चालण्याचं गणित ठरवू शकता.सर्वसाधारण व्यक्तीचा चालण्याचा वेग; म्हणजे खूप हळूही नाही आणि खूप जोरातही नाही, असं चाललं तर आपला चालण्याचा वेग असतो सामान्यत: ताशी ५.६ किलोमीटर.याच हिशोबानं पाहिलं तर सामान्यपणे दोन हजार पावलं चालण्यासाठी, म्हणजेच १.६ किलोमीटर अंतर चालण्यासाठी आपल्याला लागतात १७ मिनिटे.दहा हजार पावलांसाठी त्यामुळे आपल्याला लागतील ८५ मिनिटं. एवढ्या वेळात तुम्ही आठ किलोमीटर अंतर चालू शकता.अर्थात प्रत्येकाचा चालण्याचा वेळ वेगवेगळा असू शकतो आणि त्यानुसार त्याला वेगवेगळा वेळ लागणार हे निश्चित..किती अंतर चालण्यासाठी किती वेळ आपल्याला लागतो ते आता पाहू.तुमचा चालण्याचा वेग ताशी चार मैल असेल तर आठ किलोमीटर अंतर चालण्यासाठी तुम्हाला साधारणपणे दीड तास लागेल. हाच वेग जर ताशी पाच मैल असेल तर एक तास लागेल.संशोधकांनी रोज दहा हजार पावलं चालण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे याचं कारण आपलं आरोग्य. अर्थातच हे अंतर तुम्ही एकाच वेळी चाललं पाहिजे असं नाही. दिवसभरात हे अंतर तुम्ही कसंही चालू शकता. पूर्वी लहानसहान गोष्टींसाठी, बाजारात जाण्यासाठी, किराणा सामान आणण्यासाठी आपण पायीच जात असू. त्यासाठी कोणतीही ‘गाडीघोडा’ आपण वापरत नव्हतो. त्यामुळे साधारणपणे प्रत्येकाचंच एवढं चालणं दिवसभरात अगदी सहजपणे होत असे. आता ते होत नाही, यासाठीच आरोग्यतज्ञांचा हा सल्ला.आपला चालण्याचा वेग कसा आहे हे तपासा आणि त्याप्रमाणे दिवसभरात हे टार्गेट पूर्ण करा. निदान सुरुवात तर करा.. बघा काय फरक पडतो ते..