शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

रोज तुम्ही किती हालचाल करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 15:16 IST

रोजची किमान शारीरिक हालचाल आवश्यकच, नाहीतर चयापचय प्रक्रियेत होइल बिघाड!

ठळक मुद्देबाहेरचं वातावरण कसंही असलं तरी आपल्या नेहमीच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आपण सुरूच ठेवल्या पाहिजेत.बाहेर पडणं शक्य नसेल तर घरातल्या घरात का होईना, काही व्यायाम, शारीरिक हालचाली आपण केल्याच पाहिजेत.त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.

- मयूर पठाडेकाहीच काम नसलं की थंही नेहमीच हवीहवीशी वाटते. अंथरुणात पडून राहावंसं वाटतं. असंही आराम करायला सगळ्यांनाच आवडतं, पण काहीही असलं तरी आपल्या शरीराची किमान हालचाल रोज झालीच पाहिजे. जे हिवाळ्यात होतं, तेच पावसाळ्यातही होतं. हिवाळ्यामुळे आपण घरातून शक्यतो बाहेर पडत नाही आणि पावसाळ्यातली किचकिच, बाहेरची घाण आपल्याला बाहेर पडू देत नाही. पण त्यामुळे आपल्या शरीराचं आपण नुकसानच करून घेत असतो.बाहेरचं वातावरण कसंही असलं तरी आपल्या नेहमीच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आपण सुरूच ठेवल्या पाहिजेत. रनिंग, वॉकिंग, स्विमिंग.. यासारख्या आपल्या नेहमीच्या अ‍ॅक्टव्हिटीज बंद पडल्या तरी घरातल्या घरात का होईना, काही व्यायाम, शारीरिक हालचाली आपण केल्याच पाहिजेत. त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते. आपल्या शरीरातील पेशी कार्यरत राहण्यााठी त्यांचा उपयोग होतो.तज्ञांच्या म्हणण्यानुसार आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही ऋतु, काळ असू द्या, आपली रोजची झोप व्यवस्थित झालीच पाहिजे. रोज किमान सहा ते आठ तास झोप प्रत्येकानं घेतलीच पाहिजे. कारण त्यावरच तुमची एनर्जी, ऊर्जा अवलंबून असते. तुम्हाला जर कायम थकल्यासारखं, निरुत्साही वाटत असेल तर तुमची चयापचय शक्तीही त्यामुळे कमी होते. याच कारणामुळे इन्फेक्शनचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. तुम्ही मद्यपान करीत असाल तर या काळात तुमची तब्येत आणखीच ढासळू शकते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या आणि स्वत:ला ठेवा तंदुरुस्त..