शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

तुम्ही रोज किती ग्रॅम मिठ खाता, मोजलंय का? जास्त खाल तर पस्तावाल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:22 IST

आपण रोज आहारात किती ग्रॅम मिठ खातो, याचा हिशेब ठेवतो का आपण? पण तो ठेवला नाही तर तब्येतीला धोका आहे.

ठळक मुद्देरोज 5 ग्रॅम पेक्षा जास्त मिठ खाणं घातक

-निकिता महाजन

मिठ. किती महत्वाचं. ते सांडू नये, कुणाकडे मागू नये असं आपण म्हणतो. चिमूटभर मिठ जेवताना ताटात रोज वाढूनच घेतो. पण कधी विचार केलाय की, रोज आपण किती ग्रॅम मिठ खातो? ंम्हणजे किती ग्रॅम? तुम्ही म्हणाल असं मिठ काय कुणी वजनावर मोजून खातं का? खात नाहीच, पण अती मिठ खाणं म्हणजे किती आणि प्रमाणात म्हणजे किती हे तर आपल्याला माहिती हवं? जागतिक आरोग्य संस्थेच्या अभ्यासानुसार रोज पाच ग्रॅम मिठ खाणं प्रमाणात म्हणता येईल त्यापेक्षा अधिक खाणं तब्येतीसाठी घातक.युरोपिअन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी कॉँग्रेसच्या अभ्यासानुसार मिठाचे मोजमाप हा जगभरच काळजीचा विषय  असल्याचं समोर आलं आहे.  दररोज 13.7 ग्रॅम किंवा त्यापेक्षा अधिक मिठ खाणार्‍यांना रक्तदाबासह अन्य व्याधींचा धोका अन्यांपेक्षा जास्त असतो. आणि सतत अधिक मिठ खाल्लयानं हे आजार होण्याचा संभव वाढतो. त्यापेक्षा कमी 6.8 ग्रॅम मिठ खाणार्‍यांचा धोका कमी असला तरी त्यांचं मिठ खाण्याचं प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्तच आहे. त्यामुळे दिवसाला 5 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी मिठ खाणं आरोग्यासाठी उत्तम.आता प्रश्न असा की, मिठ आपण असं ग्रॅममध्ये मोजून खात नाही. चिमूटभरच खातो. पण तरीही खारट पदार्थ न खाणं, जेवताना वरुन मिठ न घेणं हे असे नियम पाळले तरी आपल्या मिठ खाण्यावर जरा आळा घालता येईल. त्यामुळे मिठाकडे लक्ष द्या, खारट खाऊन उगीच बिपी वाढवण्यात काही हशिल नाही.