शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

HEALTH : ​उष्माघात टाळण्यासाठी ‘या’ सवयी पाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 17:28 IST

वेळीच लक्ष दिले नाही नाही ऊन लागणे, उष्माघात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी खाण्या-पिण्याच्या काही सवयींचे पालन करणे फायदेशीर ठरेल.

-Ravindra Moreउन्हाचा तडाखा वाढतच असून आरोग्याकडे लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. जर वेळीच लक्ष दिले नाही नाही ऊन लागणे, उष्माघात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी खाण्या-पिण्याच्या काही सवयींचे पालन करणे फायदेशीर ठरेल. * कोणत्या सवयींचे पालन कराल?* सकाळी पाणी पिणेसकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीर डिटॉक्स होईल शिवाय पचनही चांगले होते. दिवसभरातही भरपूर पाणी पिल्यास उन्हाचा त्रास जाणवणार नाही. * व्यायाम करणे सकाळी व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होते. * नाश्ता करणेसकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. दिवसाची सुरूवात पौष्टिक नाश्त्याने केल्यास संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण जाईल. * गोड खाणे टाळाजास्त गोड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. गोड पदार्थ कमी प्रमाणात खा. * बाहेरील शीतपेय टाळाउन्हाचा दाह कमी करण्यासाठी बाजारातील शीतपेयांऐवजी घरगुती सरबत, पन्हे प्या. यामुळे शरीर थंड राहील. * फळे व भाज्यांचा वापर करा फळे व भाज्या खाल्ल्याने पोट साफ होऊन पचन सुधारते. उन्हाळ्यात टरबूज, लिंबू, कैरी अशा फळांमुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. * पुरेशी झोप घ्या रोज सहा ते आठ तासांची पुरेशी झोप घेतल्याने दिवसभर फ्रे श वाटते शिवाय झोप बरोबर झाली तरच काम करण्याचा उत्साह वाढतो. ALSO READ : HEALTH : उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी !