शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

HEALTH : ​उष्माघात टाळण्यासाठी ‘या’ सवयी पाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 17:28 IST

वेळीच लक्ष दिले नाही नाही ऊन लागणे, उष्माघात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी खाण्या-पिण्याच्या काही सवयींचे पालन करणे फायदेशीर ठरेल.

-Ravindra Moreउन्हाचा तडाखा वाढतच असून आरोग्याकडे लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. जर वेळीच लक्ष दिले नाही नाही ऊन लागणे, उष्माघात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी खाण्या-पिण्याच्या काही सवयींचे पालन करणे फायदेशीर ठरेल. * कोणत्या सवयींचे पालन कराल?* सकाळी पाणी पिणेसकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीर डिटॉक्स होईल शिवाय पचनही चांगले होते. दिवसभरातही भरपूर पाणी पिल्यास उन्हाचा त्रास जाणवणार नाही. * व्यायाम करणे सकाळी व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होते. * नाश्ता करणेसकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. दिवसाची सुरूवात पौष्टिक नाश्त्याने केल्यास संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण जाईल. * गोड खाणे टाळाजास्त गोड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. गोड पदार्थ कमी प्रमाणात खा. * बाहेरील शीतपेय टाळाउन्हाचा दाह कमी करण्यासाठी बाजारातील शीतपेयांऐवजी घरगुती सरबत, पन्हे प्या. यामुळे शरीर थंड राहील. * फळे व भाज्यांचा वापर करा फळे व भाज्या खाल्ल्याने पोट साफ होऊन पचन सुधारते. उन्हाळ्यात टरबूज, लिंबू, कैरी अशा फळांमुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. * पुरेशी झोप घ्या रोज सहा ते आठ तासांची पुरेशी झोप घेतल्याने दिवसभर फ्रे श वाटते शिवाय झोप बरोबर झाली तरच काम करण्याचा उत्साह वाढतो. ALSO READ : HEALTH : उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी !