शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

HEALTH : ​उष्माघात टाळण्यासाठी ‘या’ सवयी पाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 17:28 IST

वेळीच लक्ष दिले नाही नाही ऊन लागणे, उष्माघात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी खाण्या-पिण्याच्या काही सवयींचे पालन करणे फायदेशीर ठरेल.

-Ravindra Moreउन्हाचा तडाखा वाढतच असून आरोग्याकडे लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. जर वेळीच लक्ष दिले नाही नाही ऊन लागणे, उष्माघात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी खाण्या-पिण्याच्या काही सवयींचे पालन करणे फायदेशीर ठरेल. * कोणत्या सवयींचे पालन कराल?* सकाळी पाणी पिणेसकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीर डिटॉक्स होईल शिवाय पचनही चांगले होते. दिवसभरातही भरपूर पाणी पिल्यास उन्हाचा त्रास जाणवणार नाही. * व्यायाम करणे सकाळी व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होते. * नाश्ता करणेसकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. दिवसाची सुरूवात पौष्टिक नाश्त्याने केल्यास संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण जाईल. * गोड खाणे टाळाजास्त गोड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. गोड पदार्थ कमी प्रमाणात खा. * बाहेरील शीतपेय टाळाउन्हाचा दाह कमी करण्यासाठी बाजारातील शीतपेयांऐवजी घरगुती सरबत, पन्हे प्या. यामुळे शरीर थंड राहील. * फळे व भाज्यांचा वापर करा फळे व भाज्या खाल्ल्याने पोट साफ होऊन पचन सुधारते. उन्हाळ्यात टरबूज, लिंबू, कैरी अशा फळांमुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. * पुरेशी झोप घ्या रोज सहा ते आठ तासांची पुरेशी झोप घेतल्याने दिवसभर फ्रे श वाटते शिवाय झोप बरोबर झाली तरच काम करण्याचा उत्साह वाढतो. ALSO READ : HEALTH : उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी !