शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

Health : आपल्या मुलांनादेखील ‘ही’ घातक सवय आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 19:35 IST

आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आई-वडिलांची जबाबदारी असते. यासाठी मुलांना कोणत्या वयात काय खाऊ घालावे आणि काय नाही याचेही ज्ञान दोघांना असणे आवश्यक असते.

-Ravindra Moreआपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आई-वडिलांची जबाबदारी असते. यासाठी मुलांना कोणत्या वयात काय खाऊ घालावे आणि काय नाही याचेही ज्ञान दोघांना असणे आवश्यक असते. विशेषत: लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करीत असतात. आपण काय खातो, काय पितो याचे ते निरिक्षण करीत असतात. बऱ्याचदा आपण मुलांसमोर चहा पितो, तर चहा पिण्याची त्यांचीही इच्छा होते. ते हट्टदेखील करतात. या हट्टापोटी आपण त्यांना तो दिलाही जातो. मात्र चहा पिल्याने आपल्या मुलांच्या आरोग्यावर काय विपरित परिणाम होतो याबाबत आपणास माहित आहे का? बऱ्याचदा आपण मुलांना चहामध्ये दूध टाकून देतो. आपणास असे वाटते की, त्यानिमित्ताने दूध तरी पितील. मात्र असे करणे अयोग्य आहे. चहामध्ये कितीही दूध टाकले तरी चहाचा अर्क मुलांच्या पोटात जातोच.       * मुलांच्या तब्बेतीवर होतो परिणामलहान मुले आणि वयस्कर व्यक्ती यांचे शरीर पूर्णपणे वेगळे असते. त्यामुळे त्यांच्यावर प्रत्येक पदार्थांचा वेगवेगळा प्रभाव पडत असतो. जर तुमच्या घरातील मुले फार चहा पित असतील तर त्याचा वाईट प्रभाव त्यांच्या मेंदूवर, नर्व्हस सिस्टीमवर होत असतो. शिवाय कमजोर हाडे, हाडांचे दुखणे यासारखे आजारही मुलांना होतात. म्हणून मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना चहा पिण्याची सवय न लावता दूध आणि इतर पोषक पेय द्या.Also Read : Health Alert : चहा चपातीचा नाश्ता खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का ?                    : OMG : ​आपणही मुलांसमोर ‘किस’ करता का?