शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Health Alert : ​‘या’ कारणांनी होते किडनी फेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 15:18 IST

किडनी फेल होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून ही समस्या गंभीर होत चालली आहे.

किडनी फेल होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून ही समस्या गंभीर होत चालली आहे. या समस्येला ‘अँड स्टेज रीनल डिसिज’ असे म्हणतात. किडनी फेल्यूअर म्हणजे दोन्ही किडनींनी काम करणे बंद करणे होय. आपल्या शरीरामध्ये दोन किडन्या असतात. यांचे मुख्य काम ब्लड फिल्टर करुन टॉक्सिन्स वेगळे करणे असते. हे टॉक्सिन्स यूरिनच्या माध्यमातून बाहेर पडतात. ज्यावेळी एखाद्या कारणामुळे किडन्यांची ब्लड फिल्टर करण्याची आणि वेस्ट मटेरियल काढण्याची क्षमता संपते, त्याला किडनी फेल्यूअर म्हटले जाते. आता मात्र डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटशिवाय जास्त दिवस जिवंतही राहता येत नाही. - कोणत्या कारणांनी होते किडनी फेल?* अति प्रमाणात धुम्रपान आणि मद्यपान केल्यास त्याद्वारे शरीरात टॉक्सिन्स वाढतात. किडनी या टॉक्सिन्सला फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे किडनी फेल होऊ शकते. * मिठाच्या जास्त सेवनाने रक्तदाब वाढतो. यामुळे कि डनीवर दबाव वाढल्याने फेल होण्याची शक्यता असते. * ताण-तणावामुळे शरीरात निर्माण होणारे हार्माेन्स किडनीला नुकसान पोहचवितात, त्यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता वाढते. * रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने किडनीवर फिल्टर करण्याचा लोड वाढतो, यामुळे किडनी फेल होऊ शकते.- किडनी फेल होण्याचे हे आहेत संकेत* लघवी करताना रक्त येणे, त्रास होणे, जास्त लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, फेसळ लघवी येणे शिवाय टॉक्सिन्स व्यवस्थित फिल्टर होत नसल्याने आणि पाणी जमा झाल्याने शरीरात सूज निर्माण होते. याव्यतिरिक्त रक्तामध्ये युरियाचे प्रमाण वाढल्याने त्वचेचे विकार, तोंडाची दुर्गंधी, उलटी होण्याची जाणिव अशा समस्या निर्माण होतात. याचबरोबर शरीरात टॉक्सिन्स वाढल्याने हाडे व जॉर्इंट पेन होऊ शकते. तसेच किडनी फेल झाल्याने ब्लडमध्ये आॅक्सिजनचा सप्लाय पुरेसा होत नाही त्यामुळे थकवा आणि कमजोरी येऊ शकते. - किडनी फेल होण्यापासून कशी काळजी घ्याल?* संतुलित आहार घेतल्यास किडनी हेल्दी राहण्यास मदत होते.* मद्यपान, धुम्रपान, जंकफूड यापासून चार हात लांब राहा, यामुळे शरीरात टॉक्सिन्स जमा होणार नाहीत.* भरपूर पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स फिल्टर होऊन बाहेर निघत राहतात आणि किडनी हेल्दी राहते. * आहारामध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवल्यास रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. यामुळे किडनीवर दबाव पडत नाही आणि किडनी हेल्दी राहते. * नियमित किमान अर्धा तास व्यायाम केल्यास रक्ताभिसरण प्रक्रिया उत्तम राहते, यामुळे किडनी हेल्दी राहण्यास मदत होते.