शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

​ दिवसाला करा हॅप्पी हॅप्पी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 18:35 IST

रोजच्या धकाकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्याचे स्वत:कडे दुर्लक्ष होत चालले आहे. यामुळेच शारीरिक व्याधींमध्ये वाढ होत असते

रोजच्या धकाकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्याचे स्वत:कडे दुर्लक्ष होत चालले आहे. यामुळेच शारीरिक व्याधींमध्ये वाढ होत असते. त्यात बऱ्याचदा चिडचिड, थकवा, मरगळ, नैराश्य आदी समस्या जाणवू लागतात. आनंदी जगण्याऐवजी रोज त्रस्त जीवन जगू लागतो. मात्र रोजच्या दैनंदिनीत थोडा बदल केल्यास आपण प्रत्येक दिवस हॅप्पी हॅप्पी जगू शकतो. एका संशोधनानुसार जेव्हाही आपण तणावात किंवा रागात असाल त्यावेळी मेंदूमध्ये अ‍ॅड्रीनलिन आणि कॉर्टिसोल हार्मोन तयार होते. यामुळे संपूर्ण शरीरावर अशा प्रकारे परिणाम होतो, जसा की औषध घेतल्यानंतर शरीरात होतो, धूम्रपान करणे किंवा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही तणाव येतो. याचा उपाय तुमच्या आहारात लपलेला आहे, जाणून घ्या तो कसा ?ज्यावेळी शरीर तणावात असते, त्यावेळी त्याला अतिरिक्त उर्जेची गरज असते. त्यावेळी शरीराला काबोहायड्रेट्ची आवश्यकता असते. कारण, हे शरीरात हळूहळू श्रवते. यामुळे रक्तामध्ये साखरेचे प्रमाण स्थिर राहते आणि इंन्सूलिनचे प्रमाण वेगाने वाढत नाही.सोयाबीन आणि मसूरमध्ये विटामिन बी (६) भरपूर प्रमाणात असते. हे नर्वस सिस्टम आणि इम्यून सिस्टमला चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मदत करते. तसेच लाल रक्त पेशींना तयार करण्यात मदत करते.दररोज एक कप कॉफी पिणे आरोग्यासाठी लाभदायक असते. त्यासोबत कॅफिनच्या हानिकारक परिणामांकडेही लक्ष असू द्या. जर ते शरीरात जास्त प्रमाणात गेले तर शरीर खनिज तत्व शोषून घेत नाही.