शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जास्त काळ तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी रोज खा 'हे' फूड्स, त्वचा होईल तजेलदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:56 IST

नेहमी तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, हेल्दी फॅट आणि आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करावा लागेल.

बरेच लोक जास्त काळ तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. कुणाला यातून फायदा मिळतो तर कुणाला नाही. तुम्हालाही जर नेहमीच तरूण आणि सुंदर दिसायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, हेल्दी फॅट आणि आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करावा लागेल. यातून तुमच्या शरीराला पोषण मिळेल आणि तुमची त्वचा आतून सुंदर होईल.

एक्सपर्ट सांगतात की, जर त्वचा आतूनच निरोगी राहिली तर तुम्हाला वरून वेगवेगळे केमिकलयुक्त उत्पादने वापरण्याची गरजच पडणार नाही. वय आणि वयानुसार येणाऱ्या सुरकुत्या कुणी थांबवू शकत नाही. पण काही खाद्य पदार्थ असे असतात जे त्वचा नेहमी निरोगी ठेवतात आणि तुम्हाला ऑक्सिडेटिव तणावापासून वाचवण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला तीन अशा गोष्टींबाबत सांगणार आहोत जे त्वचा जास्त काळ तरूण आणि तजेलदार ठेवतात.

ढोबळी मिरची

लाल शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरचीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात जे वय वाढण्याची प्रक्रिया हळुवार करतात. तसेच लाल ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतात जे कोलेजन उत्पादनासाठी फार फायदेशीर असतात. यात कॅरोटीनॉयड नावाचं शक्तीशाली अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही असतात जे त्वचेसाठी फार चांगले असतात.

रताळे

रताळ्याला रंग बीटा-कॅरोटीन नावाच्या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटमुळे येतो जो व्हिटॅमिन ए सोबत परिवर्तित होतो. याने त्वचेचा लवचिकपणा कायम राहतो आणि त्वचेच्या कोशिकाही निरोगी राहतात. हे एक स्टार्चयुक्त कंदमूळ आहे. यात व्हिटॅमिन सी आणि ई सुद्धा भरपूर असतात. हे दोन्ही पोषक तत्व त्वचेला निरोगी ठेवतात.

पालक

पालक भाजी सगळ्यात पावरफुल भाजी मानली जाते. यात भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंस असतात. या सुपरफूड मानल्या जाणाऱ्या भाजीमधून आरोग्याला खूपसारे फायदे मिळते. जसे की, ऑक्सीडेटिव तणाव कमी करणारे, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवणारे तसेच कॅन्सर सेल्स रोखणारे तत्वही या भाजीत असतात. या भाजीमुळे त्वचाही चांगली राहते.

पाणी

त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवण्यासाठी पाणी फार महत्वाचं असतं. पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवतं. पाण्यात अनेक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. त्वचा तरूण, निरोगी आणि चमकदार दिसते. त्यामुळेच दिवसभर कमीत कमी 3 ते 4 लीटर पाणी प्यावे.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स