शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

​विसराळूपणा टाळण्यासाठी हे खा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 15:32 IST

आज प्रत्येकाचे आयुष्य व्यस्त झाले आहे. या व्यस्त आयुष्यात असंख्य कामेही करावी लागतात. मात्र प्रत्येकच काम आपल्या लक्षात राहील याची शाश्वती नसते. बऱ्याचदा आपण छोट्या-छोट्या गोष्टीदेखील विसरतो.

आज प्रत्येकाचे आयुष्य व्यस्त झाले आहे. या व्यस्त आयुष्यात असंख्य कामेही करावी लागतात. मात्र प्रत्येकच काम आपल्या लक्षात राहील याची शाश्वती नसते. बऱ्याचदा आपण छोट्या-छोट्या गोष्टीदेखील विसरतो. जर तुम्हालाही विसरण्याची समस्या असेल तर योग्य आहार घेऊन तुम्ही या त्रासापासून नक्कीच सुटू शकता. जाणून घेऊया की, स्मृती वाढविण्यासाठी कोणता आहार घ्यावा. टोमॅटो - यामध्ये एंटीआॅक्सिडेंट असते. दररोज आहारात सॅलडच्या स्वरुपात खाल्याने तुमची मेमरी चांगली राहते.मनुके - यामध्ये असलेल्या विटामिन-सी मुळे मेंदू ताजातवाना राहातो. दररोज सकाळी १५-२० मनुके भिजवून खाल्ले तर रक्ताची कमतरता भरुन निघते आणि ह्रदय चांगल्या स्थितीत राहाते.भोपळ्याच्या बिया - यामध्ये जस्ताचे प्रमाण जास्त असते. जे मानसिक स्वास्थ्यासाठी चांगले असते.आॅलिव्ह तेल - याला जेवण बनवताना वापरु शकता. तसेच पोळीवर देशी तुपाऐवजी हे तेल वापरु शकता. हे मेंदूला ऊर्जा देते.काय टाळाल - जास्तीचे मीठ, साखर, तळलेले पदार्थ आणि फास्ट फूड मेंदूवर विपरित परिणाम करतो.