शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

​विसराळूपणा टाळण्यासाठी हे खा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 15:32 IST

आज प्रत्येकाचे आयुष्य व्यस्त झाले आहे. या व्यस्त आयुष्यात असंख्य कामेही करावी लागतात. मात्र प्रत्येकच काम आपल्या लक्षात राहील याची शाश्वती नसते. बऱ्याचदा आपण छोट्या-छोट्या गोष्टीदेखील विसरतो.

आज प्रत्येकाचे आयुष्य व्यस्त झाले आहे. या व्यस्त आयुष्यात असंख्य कामेही करावी लागतात. मात्र प्रत्येकच काम आपल्या लक्षात राहील याची शाश्वती नसते. बऱ्याचदा आपण छोट्या-छोट्या गोष्टीदेखील विसरतो. जर तुम्हालाही विसरण्याची समस्या असेल तर योग्य आहार घेऊन तुम्ही या त्रासापासून नक्कीच सुटू शकता. जाणून घेऊया की, स्मृती वाढविण्यासाठी कोणता आहार घ्यावा. टोमॅटो - यामध्ये एंटीआॅक्सिडेंट असते. दररोज आहारात सॅलडच्या स्वरुपात खाल्याने तुमची मेमरी चांगली राहते.मनुके - यामध्ये असलेल्या विटामिन-सी मुळे मेंदू ताजातवाना राहातो. दररोज सकाळी १५-२० मनुके भिजवून खाल्ले तर रक्ताची कमतरता भरुन निघते आणि ह्रदय चांगल्या स्थितीत राहाते.भोपळ्याच्या बिया - यामध्ये जस्ताचे प्रमाण जास्त असते. जे मानसिक स्वास्थ्यासाठी चांगले असते.आॅलिव्ह तेल - याला जेवण बनवताना वापरु शकता. तसेच पोळीवर देशी तुपाऐवजी हे तेल वापरु शकता. हे मेंदूला ऊर्जा देते.काय टाळाल - जास्तीचे मीठ, साखर, तळलेले पदार्थ आणि फास्ट फूड मेंदूवर विपरित परिणाम करतो.