शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

बदाम आणि डाळींब खा, स्वस्थ रहा...वजन कमी करण्याचा अत्यंत सोपा फंडा लक्षात ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 22:07 IST

वजन कमी करण्यासाठी आपण काय आहार घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी आहारात डाळिंब आणि बदामसोबत खाल्ल्ये पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

वजन वाढल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो. वजन वाढल्यामुळे आपण इतर आजारांनाही आमंत्रण देतो.  वजन कमी करणे आणि वाढणे हे सर्व आपल्या आहारावर ठरलेले असते. वजन कमी करण्यासाठी आपण काय आहार घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी आहारात डाळिंब आणि बदामसोबत खाल्ल्ये पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

डाळिंबमध्ये व्हिटामिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. डाळींब अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर गुणधर्मांनी भरलेले असते. तसेच बदामामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे, म्हणून मूठभर बदाम सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोका नसतो. या व्यतिरिक्त, बदामामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया सुरळीत राहते. त्यामुळे शरीराचे वजन नियंत्रित राहते. त्यामुळे बदाम आणि डाळिंब एकत्र करून खावीत.तसेच आपण यामुळे आपल्याला बराच काळ काहीही खाल्ल्याशिवाय राहु शकतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. दररोज आपल्या नाश्त्यामध्ये बदामांचा समावेश करून आपण टाईप २ डायबेटीसचा धोका टाळू शकता. बदामांमध्ये उच्च फायबर असते. तसेच यामध्ये ग्लूकोजचे प्रमाणही बरेच कमी आहे. त्यामुळेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.डाळिंबामुळे वजन नियंत्रित होतो, हे बर्‍याच अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. कारण डाळिंबात फायबर आणि कमी कॅलरीजयुक्त घटक असतात. हे खाल्ल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश नक्कीच करा. डाळिंब तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करतो. डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट उपस्थित असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढते. यासह, हे आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी करते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स