शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

Depression's Treatment : घरगुती उपचार करून नैराश्याला ठेवा चार हात लांब !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:56 IST

काहींना या नैराश्यावर विजय मिळवता येतो. परंतु, बºयाच जणांना यातून बाहेर पडता येत नाही. अशावेळी नैराश्य घालवण्यासाठी बाह्य उपचार मदत करतात.

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात नैराश्य येणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. अनेक जण हे नैराश्याचे बळी ठरलेले आपण पाहतो. या सर्व बाबींचा मग इतर गोष्टींवर परिणाम होत असतो. त्यामुळे वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं असतं. काहींना या नैराश्यावर विजय मिळवता येतो. परंतु, बऱ्याच जणांना यातून बाहेर पडता येत नाही. अशावेळी नैराश्य घालवण्यासाठी बाह्य उपचार मदत करतात. नैराश्य घालवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक औषधी सांगणार आहोत. ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला ताण-तणावापासून मुक्ती मिळेल.ब्राह्मीनैराश्य या आजारात आयुर्वेदिक वस्तुंचा जास्त वापर केला जातो. आयुर्वेदिक वस्तुंमध्ये जी शक्ती असते ती इतर गोष्टींमध्ये नसते. ब्राह्मी तणाव उत्पन्न करणाऱ्या हार्मोन कोर्टिसोलला कमी करण्याचे काम करते. ब्राह्मी मस्तिष्काला शांत करण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यालाही मदत करते.अश्वगंधाआयुर्वेदिक वस्तुंची यादी करायला बसलो तर अश्वगंधा हे नाव आपण विसरूच शकत नाही. आता हेच पाहा ना, अश्वगंधामध्ये एमीनो अ‍ॅसिड्स आणि व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असते. शिवाय अश्वगंधा तुमची क्षमता वाढवण्याचे काम करते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही.भृंगराजभृंगराज चहा मस्तिष्काला निरंतर उर्जा देण्याचे काम करते. यामुळे मस्तिष्कामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होते. हे डोक्याला शांत ठेवते तसेच पूर्ण शरीराला आराम मिळतो.जटामासीजटामासी अँटी स्ट्रेस हर्बच्या रूपात फारच प्रसिद्ध आहे. तणाव दूर करण्यासाठी जटामासीच्या जडांचा वापर औषधींच्या स्वरूपात केला जातो. या जडा आमच्या मस्तिष्क आणि शरीराला टॉक्सिन्सहून मुक्त करतात आणि मेंदूकार्याला  मदत करते.