शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

Depression's Treatment : घरगुती उपचार करून नैराश्याला ठेवा चार हात लांब !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:56 IST

काहींना या नैराश्यावर विजय मिळवता येतो. परंतु, बºयाच जणांना यातून बाहेर पडता येत नाही. अशावेळी नैराश्य घालवण्यासाठी बाह्य उपचार मदत करतात.

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात नैराश्य येणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. अनेक जण हे नैराश्याचे बळी ठरलेले आपण पाहतो. या सर्व बाबींचा मग इतर गोष्टींवर परिणाम होत असतो. त्यामुळे वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं असतं. काहींना या नैराश्यावर विजय मिळवता येतो. परंतु, बऱ्याच जणांना यातून बाहेर पडता येत नाही. अशावेळी नैराश्य घालवण्यासाठी बाह्य उपचार मदत करतात. नैराश्य घालवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक औषधी सांगणार आहोत. ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला ताण-तणावापासून मुक्ती मिळेल.ब्राह्मीनैराश्य या आजारात आयुर्वेदिक वस्तुंचा जास्त वापर केला जातो. आयुर्वेदिक वस्तुंमध्ये जी शक्ती असते ती इतर गोष्टींमध्ये नसते. ब्राह्मी तणाव उत्पन्न करणाऱ्या हार्मोन कोर्टिसोलला कमी करण्याचे काम करते. ब्राह्मी मस्तिष्काला शांत करण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यालाही मदत करते.अश्वगंधाआयुर्वेदिक वस्तुंची यादी करायला बसलो तर अश्वगंधा हे नाव आपण विसरूच शकत नाही. आता हेच पाहा ना, अश्वगंधामध्ये एमीनो अ‍ॅसिड्स आणि व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असते. शिवाय अश्वगंधा तुमची क्षमता वाढवण्याचे काम करते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही.भृंगराजभृंगराज चहा मस्तिष्काला निरंतर उर्जा देण्याचे काम करते. यामुळे मस्तिष्कामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होते. हे डोक्याला शांत ठेवते तसेच पूर्ण शरीराला आराम मिळतो.जटामासीजटामासी अँटी स्ट्रेस हर्बच्या रूपात फारच प्रसिद्ध आहे. तणाव दूर करण्यासाठी जटामासीच्या जडांचा वापर औषधींच्या स्वरूपात केला जातो. या जडा आमच्या मस्तिष्क आणि शरीराला टॉक्सिन्सहून मुक्त करतात आणि मेंदूकार्याला  मदत करते.