शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

तुळस आणि मधाचा अर्क असलेली मिठाई रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार; जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 12:12 IST

कोरोनापासून बचाव होण्यासाठी तुळस आणि मधाचा अर्क वापरून एक गुणकारी मिठाई तयार करण्यात आली आहे. 

कोरोना व्हायरसच्या माहामारीने संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण केला आहे.  कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. भारतातील अनेक ठिकाणी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  वेगवेगळी औषधं तयार करण्याासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान बंगाली मिठाई ज्यांना आवडते. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी तुळस आणि मधाचा अर्क वापरून एक गुणकारी मिठाई तयार करण्यात आली आहे. 

पश्चिम बंगाल सरकारने 'आरोग्य संदेश' नावाची नवीन मिठाई बाजारात विक्रीसाठी आणली आहे. ही मिठाई कोरोनाशी लढण्यासाठी व रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल. या मिठाईमध्ये सुंदरबनमधील मधाचा वापर केला आहे. या मिठाईच्या सेवनाने  प्रतिकारकशक्ती वाढवून आजारांशी लढता येईल.पशुधन संसाधन विकास विभागाचे अधिकारी यांनी  पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार गाईच्या दूधात सुंदरबनचे मध आणि तुळशीचा अर्क मिसळून ही मिठाई तयार करण्यात आली आहे.

या मिठाईमध्ये कोणतेही कृत्रिम फ्लेवर्स वापरलेले नाहीत. कोलकाता आणि आसपासच्या जिल्ह्यात ही मिठाई ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्याास मदत होईल. कोविड 19 होण्याआधी या मिठाईचे सेवन केल्यास शरीराला फायदा मिळू शकतो. सुंदरबनचे मंत्री मांतुराम पखीरा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य संदेश तयार करण्यासाठी पीरखली, झारखली आणि सुंदरबनच्या इतर ठिकाणांहून मध मिळवण्यात आलं आहे. पुढील दोन महिन्यात ही मिठाई बाजारात विक्रीसाठी असेल. सर्वसामान्यांना परवडेल अशी या मिठाईची किंमत असणार आहे.

दरम्यान कोरोना रुग्णांची भारतातील संख्या पाच लांखापर्यंत पोहोचली आहे. कोरोनाकाळात अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे.  कोरोनाची लागण होऊन नये म्हणून विविध स्तरांवर मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

थंड खाल्ल्यानंतर कान आणि घश्यात खाज येत असेल; तर तुम्हालाही असू शकते 'ही' समस्या

कोरोनाबाधित रुग्णांना 'या' आजाराचा सगळ्यात जास्त धोका; ३ देशांतील तज्ज्ञांचा खुलासा

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगाल