शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

सहकारी बँकांनी उद्योजकता विकासावर भर द्यावा नितीन गडकरी : व्याजदर कमी होण्याची गरज

By admin | Updated: April 19, 2016 00:49 IST

सहकारी बँकांनी उद्योजकता विकासावर भर द्यावा

जळगाव : रेल्वे प्रवासात प्रकृती खालावल्याने कार्तिक नारायण गुप्ता (६५, रा. अलाहाबाद, उत्तरप्रदेश) या जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या वृद्धाचा अखेर मृत्यू झाला.
उधना येथे वॉचमन म्हणून कामाला असलेले गुप्ता हे आपल्या कुटुंबीयासह रेल्वेने गावी जात असताना प्रवासात अचानक त्रास होऊन त्यांना उलटी झाली व प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना भुसावळ स्थानकावर उतरविण्यात येऊन त्यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रात्री त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
गुप्ता यांचे फुफ्फूस खराब झाल्याने त्यांना त्रास होत होता त्यामुळे त्यांना गावी नेण्यात येत होते. मात्र प्रवासादरम्यानच त्रास वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.