शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

शाकाहारी व्हा...४ वर्षे अधिक जगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2016 17:13 IST

जर कुणी जवळपास १७ वर्षांपासून शाकाहारी असेल, तर साडेतीन वर्षांनी आयुष्य वाढते,

तुम्ही जर शाकाहारी असाल, तर तुम्हाला चार वर्षे अधिक आयुष्य लाभेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जर कुणी जवळपास १७ वर्षांपासून शाकाहारी असेल, तर साडेतीन वर्षांनी आयुष्य वाढते, असे एका अभ्यासानुसार समोर आले आहे.१५ लाखांहून अधिक लोकांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे की, अधिकाधिक लोकांचा मृत्यू हा दररोज मांसाहारामुळे होतो. दक्षिण-पश्चिम अमेरिकेतील अ‍ॅरिझोना राज्यातील मायो क्लिनिकमधील तज्ज्ञांनी एकूण ६ अभ्यासांअंती अहवालामध्ये मांसाहार आणि शाकाहारी अन्नाचा मृत्यू दरावरील परिणामांचा अभ्यास केला आहे.मात्र, अमेरिका आणि युरोपियन लोकसंख्येच्या अभ्यासादरम्यान थोडे वेगळे पाहायला मिळाले. मांसाहार केल्यास मृत्यू दरात वाढ झाली. विशेषत: प्रक्रिया केलेला मांसाहार खाल्ल्याने ही भीती अधिक वाढते. धक्कादायक म्हणजे हृदय रोगासारख्या रोगांची भीतीही वाढते. या साºया अभ्यासावरुन डॉक्टरांनी रुग्णांना मांसाहारापेक्षा शाकाहारी अन्न खाण्याचा सल्ला दिला पाहिजे, असे या अभ्यासातील महत्त्वाचे संशोधक प्रा. लॉरेन्ट यांनी सांगितले.