शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आयुष्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ; 'या' आजारांवर अधिक खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 09:05 IST

आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशात प्रत्येक मिनिटाला 9 नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अशा 'आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने'चा लाभ अवघ्या वर्षभरात अनेकांनी घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थींची संख्या 50 लाखांहून अधिक झाली आहे.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशात प्रत्येक मिनिटाला 9 नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रमुख आरोग्य योजनेमार्फत 32 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकांच्या उपचारासाठी 7,901 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.    

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) च्या आकड्यानुसार, 60 टक्क्यांहून अधिक निधी तृतीय श्रेणीतील उपचारांसाठी खर्च करण्यात आले  आहे. तृतीय श्रेणीत ज्या आजारांवर उपचार केले, त्यामध्ये कॉर्डिओलॉजी, ऑर्थोपॅडिक, रेडिएशन, ओंकोलॉजी, कार्डिओ-थोरॅसिक, वॅस्कुलर सर्जरी आणि युरोलॉजी संबंधीत होते.

आयुष्मान भारत योजनेला गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड, केरळ आणि आंध्र प्रदेशातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, संपूर्ण देशात 18,486 रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. यामध्ये 53 टक्के खासगी आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. तसेच, 50,000 अधिक पोर्टेबिलिटीची प्रकरणे सुद्धा समोर आली आहे. ज्यामध्ये प्रवासी, तसेच प्रवास करण्यास पात्र असलेल्या लोकांनी आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन या योजणेमार्फत उपचार करून घेतले आहेत.   

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय