शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे ७० टक्के संरक्षण

By admin | Updated: July 31, 2015 23:03 IST

-एनफ्लून्झावर राष्ट्रीय परिषद : विदर्भ असो. ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टस

-एनफ्लून्झावर राष्ट्रीय परिषद : विदर्भ असो. ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टस

नागपूर : एनफ्लूएन्झावर प्रतिबंधात्मक म्हणून करण्यात येणाऱ्या लसीकरणामुळे साधारण ७० टक्के संरक्षण मिळू शकते, व एनफ्लूएन्झा टाळणे शक्य होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वर्षातून एकदा ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन एनफ्लूएन्झा फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रा. ए.के. प्रसाद यांनी केले.
विदर्भ असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टस (व्हीएएमएम) आणि एनफ्लूएन्झा फाऊंडेशन ऑफ इंडियाच्यावतीने एनफ्लूएन्झावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी व्हीएएमएमचे अध्यक्ष डॉ. हरीश वरभे, डॉ. अजय लांजेवार, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. प्रतिभा नारंग, डॉ. प्रदीप मिश्रा, डॉ लीना बिरे काळमेघ, डॉ. यज्ञेश ठाकर व आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले.
लसीकरण केल्यानंतर देखील जर एनफ्लूएन्झा झाल्यास त्याचा संसर्ग हा सौम्य स्वरूपाचा असतो. मृत्यू ओढवत नाही, असे मत डॉ. प्रसाद यांनी मांडले. यावेळी उपस्थित तज्ज्ञानी एनफ्लूएन्झावर माहिती देत त्यावरील उपाययोजना व लसीकरणाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविक डॉ. हरीश वरभे यांनी केले. संचालन डॉ. रवींद्र सरनाईक यांनी तर आयएमएच्या सचिव डॉ. सरिता उगेमुगे यांनी आभार मानले.