शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांच्या विचाराशिवाय जगाला पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:55 IST

जग हे विज्ञानाच्या मार्गाने गेले पाहिजे. यासाठी सर्व समाजातील तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांची याकरीता गरज असून त्यांच्या विचाराशिवाय जगाला पर्याय नसल्याचे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत व कवी प्रा. युवराज गंगाराम यांनी केले.

ठळक मुद्देयुवराज गंगाराम : परिवर्तनशील साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : जग हे विज्ञानाच्या मार्गाने गेले पाहिजे. यासाठी सर्व समाजातील तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांची याकरीता गरज असून त्यांच्या विचाराशिवाय जगाला पर्याय नसल्याचे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत व कवी प्रा. युवराज गंगाराम यांनी केले.लोककला साहीत्य सेवाभावी बहुुउद्देशीय संस्थेच्यावतीने जवळील ग्राम येरंडी येथे आयोजीत परिवर्तनशील साहीत्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी (दि.२५) अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आंबेडकरी लेखक विचारवंत व मंत्रालय प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या हस्ते साहीत्य संमेलनाच्या थाटात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी देवकू खोब्रागडे विचारमंचवर विद्रोही कवी खेमराज भोयर, अनिल बिसेन आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.प्रा. अविनाश डोळस साहित्यनगरीमध्ये पुढे बोलताना प्रा. गंगाराम यांनी, बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांच्या तत्व, साहित्य व विचारांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे सबंध बहुजन समाजाला सर्वच महापुरुषांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तर तागडे यांनी, तथागतांचा धम्म आणि आंबेडकरी विचारांनीच परिवर्तन शक्य होईल. धम्म हा विज्ञानवादी व मानवतावादी आहे. म्हणून शिलानेच परिवर्तन हे माणसाच्या कल्याणाचा मार्ग असल्याचे मत व्यक्त के ले.प्रास्ताविक संयोजक मुन्नाभाई नंदागवळी यांनी मांडले. संचालन के.ए.रंगारी यांनी केले. आभार निमंत्रक मयूर खोब्रागडे यांनी मानले. संमेलनासाठी प्रभाकर दहीकर, करिम गेडाम, चंदू तागडे, समीर गेडाम, अजीत गेडाम, सुहास बोरकर, सम्यक बोरकर, मनमीत कांबळे आदिंनी सहकार्य केले.