शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पदाधिकारी वाहनांविनाच

By admin | Updated: October 20, 2014 23:15 IST

विधानसभेच्या निवडणुका व त्यांची मतमोजणी संपून निकालही घोषीत करण्यात आले, मात्र २२ आॅक्टोबरपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून परत घेण्यात

परतीचे आदेशच नाहीत : खासगी वाहनांचा वापर करताहेत पदाधिकारीगोंदिया : विधानसभेच्या निवडणुका व त्यांची मतमोजणी संपून निकालही घोषीत करण्यात आले, मात्र २२ आॅक्टोबरपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून परत घेण्यात आलेली शासकीय वाहने त्यांना परत करण्यात आलेली नाहीत. यामुळे या पदाधिकाऱ्यांना आपल्या खाजगी वाहनांचाच वापर करावा लागल्याचे चित्र दिसून आले.निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेतील नियमांतर्गत पदाधिकाऱ्यांकडे असलेली शासकीय वाहने निवडणूक विभागाकडून मागवून घेतली जातात. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्यासह अन्य पदाधिकारी ज्यांच्याकडे शासकीय वाहने आहेत त्यांच्याकडील वाहने जिल्हा निवडणूक विभागाने मागवून घेतली होती. आता मात्र निवडणूक संपली असून निकालही घोषीत करण्यात आले आहेत. मात्र पदाधिकारी शासकीय वाहनांपासून वंचित आहेत.याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता २२ तारखेपर्यंत आचारसंहिता लागू असून त्यानंतरही निवडणूक आयोगाकडून आदेश येईपर्यंत शासकीय वाहने परत करता येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी सांगितले. यामुळे आता या पदाधिकाऱ्यांना आणखी काही दिवस आपल्या शासकीय वाहनाशिवाय जुळवून घ्यावे लागणार असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)