शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

शेतकऱ्यांना सिंचनाची कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:27 IST

एका पाण्याने शेतकऱ्यांना हातचे पीक गमवावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. कधी अती तर अल्प पावसामुळे शेतकरी भरडला जात आहे. यावर उपाय म्हणून सिंचनाची सोय अत्यंत महत्वाची आहे.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : जलयुक्त शिवार कामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : एका पाण्याने शेतकऱ्यांना हातचे पीक गमवावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. कधी अती तर अल्प पावसामुळे शेतकरी भरडला जात आहे. यावर उपाय म्हणून सिंचनाची सोय अत्यंत महत्वाची आहे. जलयुक्त शिवार योजनेतून हे शक्य होत असून शेतकऱ्यांना सिंचनाची कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २.२३ कोटी रूपयांच्या विविध कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. तालुक्यातील तलाव खोलीकरण, मामा तलाव पुनरुज्जीवन, कोल्हापुरी साठवण बंधारा दुरुस्ती व दुरुस्ती बांधकामाकरिता निधी मंजूर झालेला असून बोळुंदा मामा तलाव पुनरुज्जीवन व बळकटीकरण २१.९४ लाख, कोल्हापुरी साठवण बंधाºयाकरिता ५.८३ लाख मंजूर असून यामुळे ५८.५८ संघमी जलसाठ्यातून २७.७७ हे.आर. जमीन ओलीताखाली येणार. तर आसलपाणी लघू सिंचन तलाव दुरुस्ती २२.०९ लाख, साठवण बंधारा दुरुस्ती ८ लाख मंजूर असून यामुळे ४९५.२० संघमी जलसाठा निर्माण होवून १०३.२० हे.आर. जमीन सिंचनाखाली येणार आहे. कुºहाडी येथील पाझर तलाव दुरुस्तीकरिता २७.३३ लाख, मामा तलाव पुनरुज्जीवन व बळकटीकरणाकरिता १२५.०४ लाख मंजूर झाले असून यामुळे ७८९.५६ संघमी जलसाठ्याने २६३ हे.आर. जमीनीला सिंचनाचा लाभ मिळणार असून एकूण २.२३ कोटी रूपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रेखलाल टेंभरे, जि.प.सदस्य रोहिनी वरखडे, सभापती विजय राणे, पं.स. सदस्य सुरेंद्र बिसेन, सरपंच अल्का पारधी, ऊषा रहांगडाले, ओविका नंदेश्वर, तेजेंद्र हरिणखेडे, योगेश्वरी चानाब, ऊषा पंधरे, माया पंधरे, माया चव्हाण, बुथ अध्यक्ष बाबुलाल पंचभाई, जि.प. प्रमुख ईश्वरदयाल सोनेवाने व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीVijay Rahangdaleविजय रहांगडाले